शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

नगरप्रदक्षिणा मार्गावर चिखलाने राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2016 01:12 IST

रस्ता ओलांडण्यासाठी बांधलेल्या, इंद्रायणी नदीवरील पुलाच्या पूर्व किनाऱ्यावरील भुयारी पादचारी मार्ग आणि पादचारी पुलांचा वापर होत नाही.

आळंदी : रस्ता ओलांडण्यासाठी बांधलेल्या, इंद्रायणी नदीवरील पुलाच्या पूर्व किनाऱ्यावरील भुयारी पादचारी मार्ग आणि पादचारी पुलांचा वापर होत नाही. त्यामुळे त्यावरील लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. या मार्गांचा वापर अधिक प्रमाणात केल्यास वाहतूक समस्येचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल. येथील नगरप्रदक्षिणा मार्गावर चिखलाचे साम्राज्य आणि खड्डे वाढल्याने नागरिकांची नाराजी वाढत आहे. येथील रस्ते विकासकामाकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने नागरिक-भाविक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील चिखलाच्या आणि खड्ड्यांच्या साम्राज्याने रस्तेविकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील भुयारी पादचारी मार्ग आणि भागीरथी नाला, मनकर्णिका नाला पादचारी आणि रस्ते वाहतूक होणाऱ्या पुलांच्या सद्य:स्थितीबाबत आळंदी जनहित फाउंडेशनने सर्वेक्षण केले. त्यात भागीरथी नाला पादचारी पूल मार्गाचा वापर नागरिकांकडून केला जातो. तर, मनकर्णिका नाला बंदिस्त होण्याचे प्रतीक्षेत आहे.हॉकरना परवानगी दिल्याने पादचाऱ्यांची चावडी हजेरी मारुती मंदिरालगत वर्दळ वाढली आहे, याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. > रस्ता विकसित कराइंद्रायणी नदीच्या दुतर्फा असलेल्या पुलालगत पादचारी भुयारी मार्ग पूर्व किनाऱ्यालगत बंद आहे. तो आळंदी पालिकेने पादचाऱ्यांसाठी तसेच पूर्व किनाऱ्याची रस्त्यावरील दुरवस्था दूर करावी, अशी मागणी होत आहे. थेट माऊली बागेत जाण्यासाठी किनारा रस्ता सोयीस्कर असल्याने तत्काळ विकसित करावा, अशी मागणी होत आहे.