शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुख, जीभ आणि स्तनाच्या कॅन्सरमध्ये नागपूर दुसऱ्या क्रमांकावर

By admin | Updated: February 3, 2017 22:50 IST

भारतात इतर शहराच्या तुलनेत नागपुरात कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झपाट्याने वाढत आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 3 - भारतात इतर शहराच्या तुलनेत नागपुरात कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झपाट्याने वाढत आहे. विशेषत: मुख, जीभ व स्तनाच्या कॅन्सरमध्ये नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. पहिल्या क्रमांकावर अहमदाबाद आहे. नागपुरात प्रत्येकी एक लाख लोकांमध्ये १०७ महिला तर ९७ पुरुष कॅन्सरच्या विळख्यात आहे. यातील अनेक रुग्ण मृत्युपंथाला जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आहे.भारत सरकारने २०१४ मध्ये सादर केलेल्या हेल्थ प्रोफाईल-२०१३च्या आकडेवारीनुसार देशात दरवर्षी कॅन्सरचे १० ते १२ लाख नवे रुग्ण समोर येतात. यातील साधारण सात ते आठ रुग्णांचा दरवर्षी मृत्यू होतो. महिलांमध्ये स्तनाचा तर पुरुषांमध्ये मुख व जिभेच्या कॅन्सरचे प्रमाण मोठे आहे. राज्यात औरंगाबाद, पुणे व मुंबई लोकसंख्येच्या प्रमाणात नागपूर येथे कॅन्सरचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. मुंबईच्या लोकसंख्येचा विचार केला तर एकट्या राजधानीत २२ हजार ८६४ कॅन्सर रुग्णांची नोंद झाली आहे. नागपुरात हेच प्रमाण ४३००, पुण्यात ५९२७ तर औरंगाबादेत २०६४ आहे. सर्वच प्रकारच्या कॅन्सर रुग्णांची नोंद घेतली तर नागपुरात दर लाख लोकसंख्येपैकी १०७ महिला तर ९७ पुरुषांचे प्रमाण आहे. कॅन्सरवर वेळीच उपाययोजना केली नाही तर उपराजधानीत दर लाखात २२९ महिला, तर १८२ पुरुष कॅन्सरच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.- १८ लोकांमध्ये एकाला कॅन्सरशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) कॅन्सर विभागाचे डॉ. कृष्णा कांबळे म्हणाले, नाागपुरात शून्य ते ७४ वयोगटातील १८ स्त्री-पुरुषांमध्ये एकाला कॅन्सर असल्याचे आढळून येते. शून्य ते ६५ हा वयोगट घेतला तर १६ स्त्री-पुरुषांमध्ये एकाला कॅन्सर असल्याचे सामोर येते. - ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण ३२ टक्केदेशात १९८२-८३ मध्ये एकूणच कॅन्सरमध्ये गर्भाशय मुखाचा कॅन्सर नंबर एकवर होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा (ब्रेस्ट) कॅन्सर होता. मात्र मागील ३० वर्षांत यात बदल झाला आहे. हा कॅन्सर जगभरातल्या स्त्रियांच्या मृत्यूचे सर्वांत मोठे कारण ठरत आहे. यात दगावणाऱ्या एकूण महिलांपैकी एकट्या भारतातील २३ टक्के महिलांचा समावेश आहे. हा आकडा ७० हजारांच्या घरात जातो. नागपुरात हे प्रमाण ३२ टक्के तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या अहमदाबादमध्ये हे प्रमाण ३७ टक्के आहे. -डॉ. क्रिष्णा कांबळे