शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

तीन मुलांना विष पाजून आईची आत्महत्या

By admin | Updated: January 17, 2016 02:23 IST

लग्नाला जाण्यावरून झालेल्या वादात निवृत्त सैनिकाच्या पत्नीने पोटच्या मुलीसह दोन मुलांना विष पाजून गळफास घेऊन आत्महत्या केली. येथील मियांभाई कॉलनीत हा प्रकार घडला.

अंबाजोगाई (बीड) : लग्नाला जाण्यावरून झालेल्या वादात निवृत्त सैनिकाच्या पत्नीने पोटच्या मुलीसह दोन मुलांना विष पाजून गळफास घेऊन आत्महत्या केली. येथील मियांभाई कॉलनीत हा प्रकार घडला.नूरजहाँ शेख फतरू (३८) व त्यांचे पती निवृत्त सैनिक शेख फतरू शेख रज्जाक या दोघांच्याही नातेवाईकांकडे सोमवारी एकाच दिवशी लग्नसोहळा होता. नेमके कोणाच्या लग्नाला जायचे? यावरून दोघांत शुक्रवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर बँकेत सुरक्षा रक्षक असलेले शेख फतरू रात्रपाळीसाठी कामावर गेले. शनिवारी पहाटे रागाच्या भरात नूरजहाँ यांनी मुलगी नेहा शेख फतरू (१४), मुलगा तोहित शेख फतरू (९), अफान शेख फतरू (४) यांना विष पाजून स्वत: गळफास घेतला.शेख फतरू सकाळी कामावरून आल्यानंतर कोणीही घराचे दार उघडत नसल्याने त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने दार उघडले. तेव्हा पत्नीसह तीनही मुलांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. (प्रतिनिधी)विवाहितेचे नातेवाईक संतप्तघटनेनंतर नूरजहाँ यांच्या नातेवाईकांनी शेख फतरू यांच्या भावास मारहाण केली. ते गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. माहेरी अंत्यसंस्कार नूरजहाँ यांच्या माहेरच्या मंडळींनी चौघांवरही परळीत अंत्यसंस्कार केले.