शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

निर्यात प्रोत्साहन योजनेचा महाराष्ट्रात दुरुपयोग सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 06:08 IST

वाणिज्यमंत्री गोयल; घोटाळेबाजांना आकारला ५0४ कोटींचा दंड

नितिन अग्रवाल ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : निर्यात प्रोत्साहन योजनेचा दुरुपयोग करीत देशभरातील कंपन्यांनी सरकारची दरवर्षी हजारो कोटींची फसवणूक करीत असून, महाराष्ट्रात असे फसवणुकीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे केंद्र सरकारने दिलेल्या माहितीतूनच उघडकीस आले आहे.वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, निर्यात प्रोत्साहन योजनेचा दुरुपयोग करणाऱ्या १८६५ लोकांवर सरकारने बंदी घातली आहे. याशिवाय एककूण १३७४ प्रकरणांमध्ये सुमारे ११७३ कोटी रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील ६२५ कंपन्यांना ५0४ कोटी ७७ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. यामध्ये मुंबईतील ३८५ कंपन्यांकडून ४१४ कोटी ५४ लाख, पुण्यातील कंपन्यांकडून ८८.८२ कोटी आणि नागपुरातील तीन कंपन्यांना १ कोटी ३९ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.याखेरीज देशात फसवणुकीची आणखी ४00 प्रकरणेही उघडकीस आली असून, त्यांच्याकडूनही दंड वसूल करण्यात येईल, असे वाणिज्यमंत्र्यांनी सांगितले.निर्यातदारांकडून अटींचे पालन नाहीच्ते म्हणाले की, निर्यात करावयाच्या वस्तुंसाठी लागणारा कच्च्या मालावर सीमा शुल्कात सूट आणि निर्यातीमुळे होणाºया नुकसानीची भरपाई अशी प्रोत्साहनाची योजना आहे.च्मात्र, त्यासाठी सर्व अटींची पूर्तता करण्याचे बंधन आहे. ती न केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाते.