शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

संशोधनक्षेत्रत अधिक कार्य व्हावे

By admin | Updated: August 9, 2014 02:49 IST

काळाची गरज पाहता संशोधनक्षेत्रत अधिक कार्य झाले पाहिजे. असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी केले.

मुंबई : काळाची गरज पाहता संशोधनक्षेत्रत अधिक कार्य झाले पाहिजे. विद्याथ्र्याना अधिकाधिक संशोधन करण्यास प्रवृत्त केल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी केले. गुरुतेगबहादूरनगर येथील गुरुनानक महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. कलाम उपस्थित होते.
याप्रसंगी माजी राष्ट्रपती कलाम यांनी विद्याथ्र्याशी संवाद साधला. तुम्हीच देशाचे भविष्य आहात, असे सांगून त्यांच्याकडून भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्याची शपथ त्यांनी घेतली. तसेच विद्याथ्र्याचा उत्साह वाढवण्यासाठी ‘विंग्ज ऑफ फ्लाय’ ही कविता त्यांनी वदवून घेतली. शिक्षणाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, शिक्षणाच्या जोरावरच यशाचे शिखर गाठू शकता. याचबरोबर टीव्ही कमी पाहण्याचा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. टीव्ही पाहण्याचा वेळ कमी करून त्याऐवजी गुरुगं्रथ यांसारखे धार्मिक ग्रंथ वाचून ज्ञानात भर घालावी, असा उपदेशही त्यांनी दिला.
कलाम यांनी शिक्षकांना सांगितले, जे ज्ञान आपण विद्याथ्र्याना देतो ते स्वत:ही आत्मसात करावे. तसेच विद्याथ्र्यासमोर उभे राहून शिकवताना कोणतीही चूक होऊ देऊ नका. आजची पिढी ही फार हुशार आहे. त्यामुळे तुमची चूक लगेच पकडली जाते. कलाम यांनी विद्याथ्र्याकडून ‘मी करू शकतो, आपण करू शकतो, भारत करू शकेल’ असा नाराही वदवून घेतला.
समारंभाच्या अखेरीस त्यांनी विद्याथ्र्याकडून दहा शपथा ग्रहण करून घेतल्या. यात घरापासून संपूर्ण समाज भ्रष्टाचारमुक्त करणो, यंत्रणा पारदर्शक बनवणो, चांगला नागरिक बनणो, जीवनात मोठे लक्ष्य करून त्यासाठी जगणो यांचा समावेश होता. एका विद्याथ्र्याने कलाम यांना शैक्षणिक क्षेत्रत आरक्षणाची गरज काय, असा प्रश्न केला. त्यावर कलाम म्हणाले, काही काळापूर्वी या आरक्षणाची गरज भासत होती. मात्र, आता जसे अभियांत्रिकी शाखेत जागा मोकळ्या राहत आहेत, त्याचप्रमाणो पुढील काळात वैद्यकीय आणि व्यवस्थापकीय क्षेत्रतसुद्धा ही परिस्थिती उद्भवणार आहे.
कार्यक्रमात रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक डॉ. एम.एम शर्मा तसेच गुरुनानक विद्यक सोसायटीचे संचालक समितीचे अध्यक्ष सरदार मनजीतसिंग भट्टी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दाभोळकर या वेळी उपस्थित होते. गुरुनानक महाविद्यालयाच्या नावाच्या पोस्टल कार्डचे डॉ. कलाम यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. (प्रतिनिधी)