शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

चंद्रपुरात अधिक बालमृत्यू

By admin | Updated: July 18, 2016 04:36 IST

अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटपेक्षाही भयावह स्थिती चंद्रपूर जिल्ह्यातील आहे.

मिलिंद कीर्ती,

चंद्रपूर- अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटपेक्षाही भयावह स्थिती चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. २०१५-१६ या वर्षात मेळघाटमध्ये ४४६ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. तर, याच काळात चंद्रपूर जिल्ह्यातील बालमृत्यूचा आकडा ४६५ वर गेला होता. यामध्ये नवजात बालकांच्या मृत्यूंचा समावेश नाही. मेळघाटप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातही आदिवासी क्षेत्र असून तेथील बालके चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातील एनआरसीमध्ये दाखल केली जात असतात. त्यामुळे एनआरसीमध्ये बालमृत्यू अधिक होत असल्याची नोंद झाली आहे. सर्वप्रथम १९९३मध्ये अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालमृत्यंूची भयावह स्थिती उघडकीस आली होती. परिणामी आदिवासी बालके व मातांच्या पोषणाकरिता सर्वाधिक शासकीय योजना मेळघाटमध्ये राबविण्यात आल्या. विविध प्रगतिशील संवर्धक योजनांमुळे मेळघाटात १०५० बालमृत्यूंची संख्या यावर्षी ४४६पर्यंत खाली आली आहे. चंद्रपूर येथे २०१४-१५मध्ये ८१३ बालमृत्यू झाले होते. त्या वर्षी मेळघाटमध्ये ५१५ बालमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यापूर्वी २०१३-१४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल १२६० तर मेळघाटात ६०० बालमृत्यूंची नोंद करण्यात आली. २०१२-१३मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात ६९६ तर मेळघाटात ४०९ बालमृत्यू झाले होते. शहरी क्षेत्राची नोंद अधिकचंद्रपूर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण अशी बालमृत्यूंची नोंद केली जाते. त्यामध्ये २०१५-१६मध्ये शहरी क्षेत्र २९३ बालमृत्यू व ग्रामीण क्षेत्र १७२ बालमृत्यू, २०१४-१५मध्ये शहरी क्षेत्र ५७६ बालमृत्यू व ग्रामीण क्षेत्र २३७ बालमृत्यू, २०१३-१४मध्ये शहरी क्षेत्र ९९२ बालमृत्यू व ग्रामीण क्षेत्र २६८ बालमृत्यू नोंदविण्यात आले आहेत.मेळघाट आणि चंद्रपूर जिल्ह्याची तुलना करणार नाही. तेथील परिस्थिती आणि चंद्रपूरची परिस्थिती वेगळी आहे. आपण कुपोषणमुक्ती व बालमृत्यू नियंत्रणात चांगली प्रगती केली आहे. आपले प्रयत्न सुरू आहेत.- डॉ. श्रीराम गोगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प., चंद्रपूर