शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

आषाढी एकादशीनिमित्त 70 हजारांहून अधिक भाविकांनी घेतले पददर्शन

By admin | Updated: July 15, 2016 20:48 IST

आषाढी एकादशीनिमित्त आज तब्बल सत्तर भाविकांनी घेतले.

ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. 15 - आषाढी एकादशीनिमित्त आज तब्बल सत्तर भाविकांनी घेतले. एका मिनिटाला सुमारे ४० ते ४८ भाविकांनी विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवून पुढे सरकत होते. त्याशिवाय मुखदर्शन, नामदेव पायरी दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या आठ ते दहा लाखांवर गेली असल्याची माहिती मंदिर समितीने दिली.आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरात सुमारे पंधरा लाखांपेक्षा जास्त भाविक जमले असल्याचा अंदाज मंदिरसमिती आणि पोलिस प्रशासनने व्यक्त केला. गेल्या वर्षी साधारण चार ते पाचच्या दरम्यान मंदिराच्या परिसरातील गर्दी ओसरत असते त्यामुळे येथून चालायया जागा राहते मात्र आज रात्री आठ वाजले तरी या परिसरात भाविकांची इतकी गर्दी होती की अक्षरश: पाय ठेवण्यास जागा मिळत नव्हती. भाविकांना स्वत:हून चालण्याएवजी मागच्या रेट्यामुळेट अपोआप गर्दी पुढे ढकलली जात होती. मुख्यमंत्री पूजा व नित्यपूजेसाठी काल रात्री ते पहाटे चार पर्यंत दर्शन बंद करण्यात आले होते. त्यासाठी दर्शनबारी विणगेल्लीतील स्काय वॉकच्या शेपटापासून तोडण्यात आली. तेथून पुढे भाविकांनी बारीला सुरवात केल्यामुळे पहाटे तीन पर्यंत बार गोपाळपूर इंजिनिअरींग कॉलेजपर्यंत पोचली होती. मात्र पहाटे दर्शन सुरु केल्यानंतर अतिशय वेगात भाविकांना गाभाऱ्यातून पुढे काढण्यात येत होते. त्यामुळे रात्री आठ पर्यंत दर्शन बारी ओसरत नऊव्या पत्राशेड ओलांडून साधारण वीस मिटर लांबपर्यंत गेली होती.दुसरकीकडे मुखदर्शनाची बारीही सुमारे पाच किलोमिटर लांब पसरली होती. रात्री दर्शन बंद झाल्यानंतर मुखदर्शनाची बारी तुकाराम भवनला वेढा मारून त्याच्या पाठिमागील भाजीमंडईच्या बोळातून पुन्हा चौपाळा चौकाच्या कृष्ण मंदिरापर्यंत पुन्हा फिरून आली होती. ऐन प्रदक्षिमा मार्गावर ही मुखदर्सनाची रांग आल्याने ज्या दिंड्यांन पहाटेच प्रदक्षिणेला सुरवात केली त्यांला या बारीमुळे अडचणी निर्माण झाली होती.----पहाटे तीन पाच नंतहरी प्रभूंनी केली बारीची पाहणीमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा पहाटे दोन वीसला सुरू झाली त्याच्या आधीपासून बंदोबस्तात असलेले पोलिस अधिक्षक विरेश प्रभू यांनी मुख्यमंत्र्याची पूजा संपल्यावर व गाड्यांचा ताफा रवाना झाल्यानंतर पुन्हा पहाटे पाच पर्यंत अवघी दर्शन बारी चालत फिरून पाहणी केली व ताटकळलेल्या भाविकांना आता रांग थांबणार नाही असा धीर देत त्यांच्यात चैतन्य निर्माण केले