शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

महाराष्ट्रात मान्सूनची आगेकूच

By admin | Updated: July 8, 2014 01:35 IST

थबकलेला नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) पुन्हा सक्रिय झाला असून सोमवारी त्याने महाराष्ट्राच्या आणखी काही भागात आगेकूच केली.

पुणो : थबकलेला नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) पुन्हा सक्रिय झाला असून सोमवारी त्याने महाराष्ट्राच्या आणखी काही भागात आगेकूच केली. विशेष म्हणजे, कोकण आणि विदर्भात पडणा:या पावसाने सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही हजेरी लावली. दुष्काळाच्या उंबरठय़ावर पोहोचलेल्या मराठवाडय़ाला यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. पुढील 48 तासांत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
गेल्या 24 तासांत कोकणात मुसळधार पाऊस पडला. कणकवली येथे सर्वाधिक 6क् मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ देवगड येथे 4क्, रत्नागिरी, केपे, कानकोन येथे 3क्, मालवण, ठाणो, बेलापूर येथे 2क्, कुडाळ, हण्रे, वेंगुर्ला, सावंतवाडी, वैभववाडी येथे 1क् मिमी पाऊस पडला.
मध्य महाराष्ट्रातील पंढरपूर येथे 2क्, महाबळेश्वर, जत, जामखेड, पाचोरा, दहिवडी-माण, मंगळवेढा, बार्शी, करमाळा, माढा येथे 1क् मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. तर, विदर्भातील पातुर येथे 6क्, लोणार 3क्, बेलापूर, आकोट, जळगाव जामोद, शेगाव, मंगरूळपीर येथे 2क्, देऊळगाव राजा, वाशीम येथे 1क् मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. 
मुंबईला पाणीपुरवठा करणा:या धरणाच्या पाणलोट क्षेत्रतही पावसाने हजेरी लावली आहे. मध्य वैतरणा तलावात 6क्, वैतरणामध्ये 4क्, अप्पर वैतरणा, भातसा तलावांमध्ये 2क्, तानसा, तुलसी तलावात 2क् मिमी पाऊस पडला.  (प्रतिनिधी)
 
मराठवाडय़ातही हजेरी
मराठवाडय़ातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. फुलंब्री येथे 5क् मिमी, अंबेजोगाई येथे 4क्, सिल्लोड, औरंगाबाद, बीड येथे 3क्, धारूर, परतूर, भूम, लातूर, कळंब, पाटोदा येथे 2क्, उस्मानाबाद, रेणापूर, परांडा, खुलदाबाद, वैजापूर, निलंगा, जालना येथे 1क् मिमी पाऊस पडला.
 
एक हजार कोंबडय़ा दगावल्या
च्बीड : दीर्घ विश्रंतीनंतर रविवारी रात्री आणि सोमवारी पावसाने मराठवाडय़ात हजेरी लावली. बीडच्या वडवणी तालुक्यातील मोरवड येथे कुक्कूटपालनाच्या शेडमध्ये पाणी व गाळ गेल्याने एक हजार कोंबडय़ा दगावल्या़ 
च्बीड जिलतील विविध भागात 21 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद शहरासह जिलतही पावसाने हजेरी लावली. तर सोमवार दुपारी तीनच्या सुमारास हिंगोली जिलतील वारंगा फाटा परिसरात जवळपास पाऊणतास पाऊस झाला.
 
नगर जिल्ह्यात स्थिती गंभीर
नाशिक : जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही कोकण व मुंबई वगळता राज्यात पावसास सुरवात न झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावते आहे. नाशिक विभागात सुमारे साडेपाचशे पाण्याचे टँकर सुरू असून, नगर जिल्ह्यात स्थिती गंभीर आहे.