शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात मान्सूनची आगेकूच

By admin | Updated: July 8, 2014 01:35 IST

थबकलेला नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) पुन्हा सक्रिय झाला असून सोमवारी त्याने महाराष्ट्राच्या आणखी काही भागात आगेकूच केली.

पुणो : थबकलेला नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) पुन्हा सक्रिय झाला असून सोमवारी त्याने महाराष्ट्राच्या आणखी काही भागात आगेकूच केली. विशेष म्हणजे, कोकण आणि विदर्भात पडणा:या पावसाने सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही हजेरी लावली. दुष्काळाच्या उंबरठय़ावर पोहोचलेल्या मराठवाडय़ाला यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. पुढील 48 तासांत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
गेल्या 24 तासांत कोकणात मुसळधार पाऊस पडला. कणकवली येथे सर्वाधिक 6क् मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ देवगड येथे 4क्, रत्नागिरी, केपे, कानकोन येथे 3क्, मालवण, ठाणो, बेलापूर येथे 2क्, कुडाळ, हण्रे, वेंगुर्ला, सावंतवाडी, वैभववाडी येथे 1क् मिमी पाऊस पडला.
मध्य महाराष्ट्रातील पंढरपूर येथे 2क्, महाबळेश्वर, जत, जामखेड, पाचोरा, दहिवडी-माण, मंगळवेढा, बार्शी, करमाळा, माढा येथे 1क् मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. तर, विदर्भातील पातुर येथे 6क्, लोणार 3क्, बेलापूर, आकोट, जळगाव जामोद, शेगाव, मंगरूळपीर येथे 2क्, देऊळगाव राजा, वाशीम येथे 1क् मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. 
मुंबईला पाणीपुरवठा करणा:या धरणाच्या पाणलोट क्षेत्रतही पावसाने हजेरी लावली आहे. मध्य वैतरणा तलावात 6क्, वैतरणामध्ये 4क्, अप्पर वैतरणा, भातसा तलावांमध्ये 2क्, तानसा, तुलसी तलावात 2क् मिमी पाऊस पडला.  (प्रतिनिधी)
 
मराठवाडय़ातही हजेरी
मराठवाडय़ातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. फुलंब्री येथे 5क् मिमी, अंबेजोगाई येथे 4क्, सिल्लोड, औरंगाबाद, बीड येथे 3क्, धारूर, परतूर, भूम, लातूर, कळंब, पाटोदा येथे 2क्, उस्मानाबाद, रेणापूर, परांडा, खुलदाबाद, वैजापूर, निलंगा, जालना येथे 1क् मिमी पाऊस पडला.
 
एक हजार कोंबडय़ा दगावल्या
च्बीड : दीर्घ विश्रंतीनंतर रविवारी रात्री आणि सोमवारी पावसाने मराठवाडय़ात हजेरी लावली. बीडच्या वडवणी तालुक्यातील मोरवड येथे कुक्कूटपालनाच्या शेडमध्ये पाणी व गाळ गेल्याने एक हजार कोंबडय़ा दगावल्या़ 
च्बीड जिलतील विविध भागात 21 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद शहरासह जिलतही पावसाने हजेरी लावली. तर सोमवार दुपारी तीनच्या सुमारास हिंगोली जिलतील वारंगा फाटा परिसरात जवळपास पाऊणतास पाऊस झाला.
 
नगर जिल्ह्यात स्थिती गंभीर
नाशिक : जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही कोकण व मुंबई वगळता राज्यात पावसास सुरवात न झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावते आहे. नाशिक विभागात सुमारे साडेपाचशे पाण्याचे टँकर सुरू असून, नगर जिल्ह्यात स्थिती गंभीर आहे.