शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

मान्सून केरळात दाखल!

By admin | Updated: June 7, 2014 01:00 IST

केव्हाची प्रतीक्षा लागलेल्या मान्सूनचे अखेर शुक्रवारी केरळात दमदार आगमन झाले आहे.

देशात दमदार आगमन : महाराष्ट्रात येण्यास अजून आठवडा 
मुंबई : केव्हाची प्रतीक्षा लागलेल्या मान्सूनचे अखेर शुक्रवारी केरळात दमदार आगमन झाले आहे. त्याचा प्रवास वेगाने सुरू असला तरी महाराष्ट्रात दाखल होण्यास निदान त्याला आठवडाभराचा अवधी लागेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
केरळात दाखल झालेल्या मान्सूनने शुक्रवारी दक्षिण अरबी समुद्र आणि केरळचा बराचसा भाग, मालदीव-कॉमोरिनचा 
उर्वरित भाग, तामिळनाडूचा काही भाग, नैर्ऋत्य बंगालच्या उपसागराचा बराचसा आणि दक्षिण-मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे. शिवाय पुढील दोन ते तीन दिवसांत उर्वरित दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मध्य अरबी समुद्राचा काही भाग, केरळचा उर्वरित भाग, दक्षिण कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे. तसेच ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांत पुढील 24 तासांत मोसमी पाऊस दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल आहे. 
मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असला तरी मुळात केरळातच मान्सून उशिराने दाखल झाला आहे. परिणामी, महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी आठवडाभराचा अवधी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जोर्पयत मान्सून समुद्रावर असतो; तोर्पयत मान्सूनचे पुढील अंदाज वर्तविणो हवामान खात्याला सोयीचे जाते. मात्र एकदा का मान्सून 
जमिनीवर दाखल झाला, की 
मान्सूनचा पुढील अंदाज वर्तविणो जिकिरीचे होऊन बसते, असे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
देशाच्या काही भागांत मागील दोन दिवसांपासून वादळी वा:यासह पावसाने हजेरी लावली आहे.