शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

सीमेवर तणाव असताना मोदी प्रचारसभेत

By admin | Updated: October 13, 2014 23:04 IST

आर. आर. पाटील : तासगाव येथे सभा, भाजप धोरण शेतीविरोधी

तासगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी एका बाजूने विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभा घेत असताना सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे जवान शहीद होत आहेत. पंतप्रधान म्हणून देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे का निवडणुका महत्त्वाच्या, असा सवाल माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तासगाव येथे उपस्थित केला. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते.पाटील म्हणाले की, सत्तेवर आल्यावर महागाई कमी करणार म्हणणाऱ्या भाजप सरकारने महागाई वाढवली. शेतीमालाच्या दरात वाढ व्हायला लागल्यावर आयात-निर्यातीचे धोरण बदलले. शेतकऱ्यांच्या मालाचे दर गडगडले, तर उद्योगपतींच्या उत्पादनांचे दर वाढले. भाजपचे धोरण उद्योगपतींना पाठीशी घालणारे आहे. भाजपचे नेते विदर्भ वेगळा करू, असे सांगतात. राज्याचे तुकडे पाडायला निघालेल्यांच्या हाती राज्य द्यायचे का? तासगाव, कवठेमहांकाळमधील दुष्काळ हटविण्याचे काम केले आहे. पुढच्या पाच वर्षांत हे दोन्ही तालुके राज्यातले समृध्द तालुके केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या, भाजपने केवळ जाहिराती केल्या आहेत. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील जनतेने आर. आर. पाटील यांचे मोठेपण टिकविण्याची गरज आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष डी. के. पाटील, विजय सगरे, भारत डुबुले, अविनाश पाटील, हणमंतराव देसाई, ताजुद्दीन तांबोळी, हायुम सावनूरकर, विश्वास माने यांची भाषणे झाली. सांगता सभेपूर्वी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी तासगावातून सवाद्य रॅली काढली. (वार्ताहर)