शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मराठवाड्यात मध्यम प्रकल्प कोरडे!

By admin | Updated: February 20, 2015 01:16 IST

मराठवाडा विभागात लहान आणि मध्यम धरणांतील पाणी साठ्याची परिस्थिती चिंताजनक बनली असून फेबु्रवारीमध्येच ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३५ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत.

औरंगाबाद : मराठवाडा विभागात लहान आणि मध्यम धरणांतील पाणी साठ्याची परिस्थिती चिंताजनक बनली असून फेबु्रवारीमध्येच ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३५ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत.उर्वरित ४० प्रकल्पांमध्येही जेमतेम पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई आणखी तीव्र होणार आहे. मराठवाड्यात सलग तिसऱ्या वर्षीही दुष्काळी परिस्थिती ओढवली आहे. पुरेशा पावसाअभावी विभागातील बहुतेक प्रकल्पांमध्ये यंदा आधीच पाणीसाठी कमी होता. मराठवाड्यात एकूण ७५ मध्यम प्रकल्प आहेत. त्यातील ३५ प्रकल्पांतील उपयुक्त जलसाठा आजघडीला पूर्णपणे संपला आहे. बीड जिल्ह्यातील सर्वाधिक १६ पैकी ११ मध्यम प्रकल्प कोरडे आहेत. त्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातील १६ पैकी ९, लातूरमधील ८ पैकी ३, जालन्यातील ७ पैकी ४, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १७ पैकी ६ प्रकल्प कोरडे आहेत. परभणी जिल्ह्यात दोन मध्यम प्रकल्प असून, या दोन्ही प्रकल्पांतही जेमतेम ६ टक्केउपयुक्त साठा शिल्लक राहिला आहे. (प्रतिनिधी)लघु प्रकल्पात ११ टक्केच साठामराठवाड्यातील लघु प्रकल्पांची अवस्थाही तितकीच वाईट असून सरासरी अवघा ११ टक्केच साठा शिल्लक आहे. मराठवाड्यात एकूण ७२० लघु प्रकल्प आहेत. यातील ७० टक्के प्रकल्प पूर्णपणे रिकामे झाले आहेत. गतवर्षी मराठवाड्यातील लघु प्रकल्पांमध्ये फेब्रुवारीत सरासरी १४ टक्के साठा होता. यंदा तो ११ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जायकवाडीत २३ टक्के साठा मराठवाड्यात ११ मोठे प्रकल्प आहेत. त्यातील माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा आणि सिना-कोळेगाव प्रकल्पांतील उपयुक्त साठा पूर्णपणे संपलेला आहे. सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात जेमतेम २३ टक्के साठा आहे. येलदरीत २०, सिद्धेश्वरमध्ये ४२, ऊर्ध्व पेनगंगात ४१, निम्न मनारमध्ये ११, विष्णूपुरी ३१ आणि निम्न दुधनात ३७ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे.