शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांनो, सरकारला जाब विचारा - उद्धव

By admin | Updated: December 4, 2015 03:10 IST

येत्या हिवाळी अधिवेशनात दुष्काळासंदर्भात विविध वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे घेऊन दुष्काळासंदर्भात सरकारला जाब विचारा, असा जाहीर आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : येत्या हिवाळी अधिवेशनात दुष्काळासंदर्भात विविध वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे घेऊन दुष्काळासंदर्भात सरकारला जाब विचारा, असा जाहीर आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मंत्र्यांना दिला. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल आणि तो जनतेमध्ये फिरणारा असेल. केवळ इकडे-तिकडे फिरणारा नसेल, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.शिवसेनेच्या सत्तेतील सहभागाची वर्षपूर्ती आणि सेनेच्या १० मंत्र्यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन गुरुवारी रवींद्र नाट्यमंदिरात झाले. यावेळी उद्धव यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, दुष्काळग्रस्तांसाठी सरकारी योजनांची अंमलबजावणी होते का,याची पाहणी तर शिवसेना विरोधीपक्ष कसा ठरतो? जनतेसाठी रस्त्यावर आंदोलन करणारा शिवसैनिक हा मंत्री झाला आहे. जनतेने मोठ्या अपेक्षेने सत्तेत पाठवले आहे. त्यामुळे जनतेच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे. डान्सबारला परवानगी व गणपती उत्सवात मात्र अनेक बंधने, यावर भाष्य करतांना उद्धव म्हणाले की, कोर्टात सरकारने बाजू ठामपणे मांडली पाहिजे. (प्रतिनिधी)नाव न घेता टोलेबाजीशिवेसेनेने सध्या दुष्काळाने होरपळून निघणाऱ्या मराठवाड्यावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र काहींना त्याचीही पोटदुखी झाली.दुष्काळग्रस्तांसाठी ९२० कोटी केंद्राकडून राज्याला मिळाले असे सांगण्यात येते. पण केंद्रीय म्हणतात अजून राज्यसरकारकडून दुष्काळग्रस्तांसाठी प्रस्तावच आलेला नाही. जनतेने नेमके काय समजायचे?भार्इंचा अहवाल सर्वांत लहानमंत्री रामदास कदम यांचा अहवाल सर्वांत लहान होता. मात्र तो छोटा असला तरी, त्यांचे कार्य मोठे असल्याचे प्रमाणपत्र थेट उद्धव यांनी देताच सभागृहात चांगलीच खसखस पिकली.ही वेगळी चूल नाहीजनतेसाठी केलेल्या कामाचा अहवाल जनतेसमोर मांडणे हा काय गुन्हा आहे का, असा सवाल करून आजचा सोहळा ही वेगळी चूल नाही. सरकार म्हणून आमचा चेहरा आम्ही यानिमित्त दाखवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.