शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

मंत्री लोणीकर यांचा कृषी विद्यापीठांना डोस

By admin | Updated: February 3, 2015 02:02 IST

स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी येथे कृषी विद्यापीठांच्या कामकाजावरून खडेबोल सुनावले

शिर्डी : स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी येथे कृषी विद्यापीठांच्या कामकाजावरून खडेबोल सुनावले. कृषी विद्यापीठांकडे हजारो एकर जमिनी पडीक आहेत़ तेथे विविध पिके घेऊन त्यावरील संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांना झाला असता तर आत्महत्येचे प्रमाण रोखता आले असते, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.येथील डाळिंब परिसंवादात बोलताना त्यांनी कृषी विद्यापीठांच्या कामकाजावर एक प्रकारे कोरडेच ओढले. डाळिंबावर तेल्या रोगामुळे आलेले संकट दूर करण्यासाठी कृषी विभाग व कृषी विद्यापीठांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संशोधन करून ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवावे, असे त्यांनी सांगितले.देश-विदेशातील आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन विद्यापीठांनी डाळिंबाचे रोगमुक्त नवीनवाण विकसित करावे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संरक्षण मिळावे. त्यांना अनुदानावर खत व औषधे मिळावीत, यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासनही त्यांनी दिले़मी स्वत: शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या मला माहीत आहेत़ लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन शेती व्यवसायाला संरक्षण व उद्योगाचा दर्जा प्राप्त करून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले़देशातील तीर्थक्षेत्रे स्वच्छ करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे़ संबंधित शहरांमध्ये शिर्डीचा अंतर्भाव व्हावा, यासाठी प्रयत्न करू. येथील घनकचरा प्रकल्पाकरिता केंद्राकडून निधी आणण्यात येईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)