शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

पंचनाम्याच्या कामातून शिक्षकांना वगळणार - गृहराज्यमंत्री

By admin | Updated: July 18, 2015 02:21 IST

गुन्हा घडल्यावर त्याचा पंचनामा करताना सरकारी कर्मचाऱ्यांना पंच म्हणून नेमण्याच्या आदेशातून शिक्षकांना वगळण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले.

मुंबई : गुन्हा घडल्यावर त्याचा पंचनामा करताना सरकारी कर्मचाऱ्यांना पंच म्हणून नेमण्याच्या आदेशातून शिक्षकांना वगळण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. या कामात पोलीस ठाण्यातून शिक्षकांनाही बोलावले जात असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा शिक्षक परिषदेने केला होता. गुन्हा घडल्यानंतर अधिकारी पंचनामा करतात. त्यावेळी उपस्थित पंचाचे जबाब खटल्याच्या सुनावणीवेळी महत्त्वाचे ठरतात. पंच फितूर झाल्यास आरोपीची निर्दोष मुक्तता होण्याची भीती असते. परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांना पंच म्हणून नेमण्याचा निर्णय सरकारने १२ मे रोजी घेतला होता. सरकारी कर्मचारी म्हणून निर्णयात उल्लेख केल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी सोयीने त्याचा अर्थ लावल्याचा आरोप शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी केला. मोते यांनी सांगितले की, राज्यात शिक्षकांना वेठीस धरल्याची काही प्रकरणे निदर्शनास आली. त्यामुळे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भेट घेऊन शिक्षकांना या कामातून वगळण्याची विनंती केली. ( प्रतिनिधी)