शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

मंत्रिमंडळाच्या बैठकीतून राज्यमंत्र्यांना खो !

By admin | Updated: January 14, 2015 04:22 IST

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून राज्यमंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. संबंधित राज्यमंत्र्यांच्या खात्याचा विषय अजेंड्यावर असेल तरच त्यांना बैठकीला बोलविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून राज्यमंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. संबंधित राज्यमंत्र्यांच्या खात्याचा विषय अजेंड्यावर असेल तरच त्यांना बैठकीला बोलविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.आघाडी सरकारच्या काळात आधी राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकीला बोलविले जात नव्हते. तथापि, आम्हाला काहीही अधिकार नाहीत, असा नाराजीचा सूर राज्यमंत्र्यांनी लावला तेव्हा त्यांच्या समाधानासाठी त्यांना मंत्रिमंडळ बैठकीत बसण्याची संधी देण्यात आली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यास अनुमती दिली होती. त्यामुळे सर्वच राज्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीला बसायचे. त्यामुळे त्या बैठकीला मंत्रिपरिषदेची बैठक असे संबोधले जाई. सध्या मंत्रिमंडळात दहा राज्यमंत्री आहेत पण त्यांना मंत्रिमंडळ बैठकीला बोलविले जात नाही. ज्या खात्याचा विषय अजेंड्यावर आहे, त्या खात्याच्या राज्यमंत्र्यांनाच तेवढे बोलविले जाते. मंत्रिपरिषदेची बैठक असेल तर कॅबिनेट आणि राज्यमंत्री असे दोघेही असतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यमंत्री अपेक्षित नसतात, असे एका ज्येष्ठ मंत्र्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (विशेष प्रतिनिधी)