शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

झोपू योजनेतून म्हाडाची माघार

By admin | Updated: April 8, 2015 22:58 IST

राज्य सरकार नव्याने गृहनिर्माण धोरण तयार करीत असून त्याच्या मसुद्यावर सर्व सदस्यांचे मत घेतल्यानंतरच त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल,

मुंबई : राज्य सरकार नव्याने गृहनिर्माण धोरण तयार करीत असून त्याच्या मसुद्यावर सर्व सदस्यांचे मत घेतल्यानंतरच त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. त्याआधी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मुंबईतील म्हाडाच्या जागेवरील प्रस्तावित झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हाडा करणार नाही, असे जाहीर केले. प्रकाश बिनसाळे यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत महापालिकेच्या जागेवर १२९ तर म्हाडाच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसनाचे ९६ प्रस्ताव प्रलंबित आहेत. म्हाडाच्या जागेवर असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हाडा स्वत: करणार असा निर्णय सरकारने तीन वर्षांपूर्वी केला होता. त्यामुळे या योजना रखडल्या. पण, तीन वर्षांमध्ये म्हाडाने काहीही केले नाही. म्हाडाने अशा योजना करण्याबाबत हतबलता दाखविली आहे. त्यामुळे या योजना कार्यान्वित करण्यासाठी बाहेरच्या विकासकाला परवानगी देण्यात येईल, असे मेहता यांनी सांगितले. नव्या गृहनिर्माण धोरणात परवडाणा-या घरांची जास्तीतजास्त निर्मिती करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना तसेच गृहनिर्माण मंडळाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)