शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

मेट्रो लवकरच धावणार

By admin | Updated: June 6, 2014 01:51 IST

तपासणी, सुधारणा, पुन्हा चाचण्या अशा चक्रात अडकलेल्या महानगरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो-1 रेल्वेला अखेर रेल्वे मंत्रलयाच्या सुरक्षा आयुक्तालयांकडून हिरवा कंदील मिळाला.

रेल्वेचाही हिरवा कंदील : तिकीटदराचा गुंता कायम         
मुंबई  : गेले अनेक महिने सुरक्षा चाचणीच्या फे:या व तपासणी, सुधारणा, पुन्हा चाचण्या अशा चक्रात अडकलेल्या महानगरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो-1 रेल्वेला अखेर रेल्वे मंत्रलयाच्या सुरक्षा आयुक्तालयांकडून हिरवा कंदील मिळाला. येत्या काही दिवसांत ती प्रत्यक्षात धावण्याची शक्यता आहे. वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावरील 11.4क् किलोमीटर अंतराचा हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेले सुरक्षा प्रमाणपत्र रेल्वे मंत्रलयाच्या सुरक्षा आयुक्तालयांकडून ‘एमएमओपीएल’ कंपनीला देण्यात आले आहे.
पाच वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या 
मेट्रो-1चे  बहुतांश काम गेल्या 1 मे रोजी पूर्ण झाले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सुरक्षा चाचण्या घेण्यात येत होत्या. आयुक्तालयाकडून सुचविण्यात आलेल्या दुरुस्ती, रेल्वे व स्टेशन परिसरातील सुविधांची पूर्तता करून विविध पातळ्यांवर पुन्हा चाचण्या घेतल्या जात होत्या. एप्रिलमध्ये रेल्वेच्या वेग, नियंत्रणाबाबत विभागाकडून आलेल्या तज्ज्ञांच्या पथकाने अंतिम चाचण्या घेऊन अहवाल बनविला होता. त्याबाबतचे प्रमाणपत्र सुरक्षा आयुक्तालयाकडून 22 मे रोजी कंपनीला पाठविण्यात आले. त्यात प्रति तासाला अधिकाधिक सरासरी 5क् किमी वेग मर्यादेला मान्यता देण्यात आल्याचे सूत्रनी सांगितले. प्रमाणपत्र मिळाले असले तरी तिकीट दराचा गुंता अद्याप कायम आहे. राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या दरापेक्षा अधिक वाढ मिळविण्यास रिलायन्स ठाम असल्याने वाद कायम राहिला आहे. येत्या काही दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या मेट्रोसाठी किमान 9  ते 13 रुपये दराला मंजुरी आहे. रिलायन्स मात्र किमान 22 ते कमाल 33 रुपये दरासाठी आग्रही आहे. (प्रतिनिधी)
 
च्मेट्रो-1साठी सुरवातीला 2, 356 कोटी खर्च ग्रहित धरण्यात आलेला होता. मात्र काम रेंगाळल्याने हा आकडा 4,321 कोटीपर्यत पोहचला.  त्यामुळे मेट्रोचे तिकीट दर वाढविण्याची मागणी एमएमओपीएलकडून करण्यात आली होती. 
च्त्यानुसार गेल्यावर्षी 5 सप्टेंबरला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पूर्वी निश्चित केलेल्या किमान 6 ते कमाल 1क् पर्यतच्या दरामध्ये वाढ केली आहे.