शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

मेट्रो भाडय़ाबाबत सोमवारी सुनावणी?

By admin | Updated: July 6, 2014 00:36 IST

मेट्रोचे प्रवास भाडे निश्चित करण्यास लवाद स्थापन करावा, या मागणीसाठी आता एमएमआरडीएने उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर याचिका दाखल केली

मुंबई : मेट्रोचे प्रवास भाडे निश्चित करण्यास लवाद स्थापन करावा, या मागणीसाठी आता एमएमआरडीएने उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर याचिका दाखल केली असून, यावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
एमएमआरडीने याआधी केलेल्या याचिकेनुसार, रिलायन्स कंपनीला नफा मिळावा म्हणून मेट्रो सेवा सुरू केलेली नाही़ नागरिकांना परवडेल असे भाडे असणो गरजेचे आहे; आणि करारानुसार रिलायन्स कंपनी परस्पर भाडेवाढ करू शकत नाही़ यासाठी समिती नेमलेली असून, तिने योग्य तो निर्णय घेतला नाही़ तेव्हा यासाठी न्यायालयानेच लवाद स्थापन करावा, अशी मागणी एमएमआरडीएने याचिकेत केली होती़ मात्र आम्ही केवळ 1क्, 2क्, 3क् व 4क् रुपयेच भाडे निश्चित केले असून, एमएमआरडीएला 9, 11 व 13  रुपये प्रवास भाडे हवे आह़े हे चुकीचे आह़े सध्या मेट्रो सुरू असलेल्या वर्सोवा ते घाटकोपर मार्गाचे बस तिकीट 25 रुपये आह़े एसी बसचे भाडे 6क्, रिक्षाचे भाडे 163 तर टॅक्सीचे भाडे 2क्4 रुपये आह़े त्यामुळे आमचे प्रवास भाडे मुंबईकरांना नक्कीच परवडेल, असा दावा रिलायन्सने केला होता़ 
अखेर न्या़ रमेश धानुका यांच्या खंडपीठाने ही  याचिका फेटाळली. याविरोधात एमएमआरडीने द्विसदस्यीस खंडपीठासमोर याचिका केली आहे. (प्रतिनिधी)