शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

‘आधुनिक वाल्मीकीं’च्या आठवणींना उजाळा...

By admin | Updated: October 8, 2015 01:40 IST

मराठी मनाच्या अंतरंगात रुंजी घालणाऱ्या कविता, गीते सादर करून, कवी, साहित्य प्रतिभेचे श्रेष्ठत्व आणि कलासंस्कृती समृद्ध

पिंपरी : मराठी मनाच्या अंतरंगात रुंजी घालणाऱ्या कविता, गीते सादर करून, कवी, साहित्य प्रतिभेचे श्रेष्ठत्व आणि कलासंस्कृती समृद्ध करणाऱ्या आठवणी सांगत महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी अर्थात गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर यांना शब्दसुमनांजली अर्पण केली. गदिमा कविता महोत्सवातून शब्दप्रभूंच्या आठवणींना बुधवारी उजाळा देण्यात आला.महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी वतीने आयोजित केलेल्या २०व्या राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य होत्या. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, गदिमा प्रतिष्ठानाचे मुख्य विश्वस्त श्रीधर माडगूळकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.गदिमा काव्य महोत्सवात राज्यभरातील प्रतिभावान कविता, विविध विषयांवरील कविता सादर करून सामाजिक भान दिले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महाकवीचे श्रेष्ठत्व रसिकांना सांगितले. अध्यक्षीय भाषणात वैद्य यांनी गदिमांना शब्दसुमनांजली अर्पण केली. कुसुमाग्रजांची ‘ओळखलंत का सर मला...’ ही कविता सादर केली.पुरस्कारार्थींची नावे : गदिमा काव्यगौरव पुरस्कार अभिनेते मकरंद अनासपुरे, जीवनगौरव पुरस्कार मधुकर भावे, काव्यप्रतिभा पुरस्कार अनिल कांबळे, अरुण शेवते, गदिमा साहित्य पुरस्कार जळगावच्या डॉ. अस्मिता गुरव, गणेश मरकड (अहमदनगर), प्रा. रेखा कोरे (रायगड), विष्णू थोरे (नाशिक), आबासाहेब पाटील (बेळगाव), स्नेहबंध पुरस्कार डॉ. विलास साबळे, उद्योजक विकास पुरस्कार परशुराम बोऱ्हाडे, संस्कारक्षम शाळा पुरस्कार श्रीराम विद्या मंदिर भोसरी, श्रमजीवी विद्यालय भोसरी, मृत्युंजय साहित्य पुरस्कार डॉ. श्रीकांत येळेगावकर, आनंद पिंपळकर यांना प्रदान करण्यात आला. तर गदिमांचे वारसदार म्हणून रेणू पाचपोर (परभणी), माधव पवार (सोलापूर), लता कदम (सांगली), चंद्रकांत वानखेडे (सिंहगड), अनुजा कल्याणकर (पुणे), अस्मिता चांदणे (भोसरी), दीपेश सुराणा (पिंपरी), डॉ. भीम गायकवाड (पुणे)