शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मी, आर आर...

By admin | Updated: February 17, 2015 02:09 IST

नमस्कार, मी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील. लोक मला प्रेमाने आबा म्हणतात आणि तीच माझी ओळख बनलेली आहे.

नमस्कार, मी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील. लोक मला प्रेमाने आबा म्हणतात आणि तीच माझी ओळख बनलेली आहे. १६ आॅगस्ट १९५७ रोजी म्सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात माझा जन्म. अंजनी हे जन्मगाव. प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या शाळेत मी श्रमदान करुन शिकलो. सांगलीच्याच शांतिनिकेतन महाविद्यालयामध्ये मी कला शाखेची पदवी घेतली आणि नंतर मी वकिलीचेही शिक्षण पूर्ण केले. राजकीय जीवनामध्ये मी १९७९ ते १९९० पर्यंत सांगली जिल्हा परिषदेचा सदस्य, नंतर १९९०, १९९५, १९९९, २००४ आणि २००९ मध्ये मी विधानसभेवर निवडून आलो. ग्रामविकासमंत्री म्हणून जे ‘गाडगे महाराज स्वच्छता अभियान’ मी राबवलं, त्यामुळे पवारसाहेब आणि जनतेकडून मला शाबासकी आणि प्रोत्साहन मिळालं. मी ब्लॉगच्या निमित्ताने जे तुम्हाला सांगतो, ते सांगताना सुद्धा फार संकोच वाटतो. गृहमंत्री म्हणून मोठी जबाबदारी पवारसाहेबांनी दिली. हे काम निष्ठेने व पवारसाहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला, तो सार्थ करण्याचा मी प्रयत्न केला. त्यात किती यश आले हे जनतेने ठरवायचे आहे. त्याबाबत मी या ब्लॉगवर काही बोलू इच्छित नाही.माझ्या आयुष्यावर यशवंतराव चव्हाण, महान लोकनेते वसंतदादा पाटील आणि प्रेरणास्थान शरदचंद्र पवारसाहेब यांचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यांनी आखून दिलेल्या वाटेवरुन भयमुक्तता आणि विश्वासार्हता या दोन्ही गोष्टी जनतेत पोलिसांमार्फत निर्माण करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. याव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जबाबदार कार्यकर्त्याच्या भूमिकेतून मी पक्षाच्या कार्यक्षमतेमध्ये माझी बुद्धी, क्षमता आणि मेहनत या माध्यमातून पक्षाला अधिकाधिक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात फार यश आले अथवा नाही, याबद्दल माझे नेते आणि माझे सहकारीच सांगू शकतील. मला साधेपणा आवडतो. साधी, तळागाळातली माणसे यांच्यासोबत बसून गप्पा मारायला आवडतात. त्यांची सुख-दु:खे जाणून घ्यायला आवडतात. राज्यकर्त्या माणसाला हे खूप आवश्यक आहे, असं मला व्यक्तिगतरित्या वाटतं. सत्ता, पैसे येतात आणि जातात. पण जोडलेली माणसे आणि जिवाभावाचे खरे मित्र, उत्तम शरीरसंपदा हीच माणसाची खरी संपत्ती असते.