शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

‘ऊसभावाचे गणित शेट्टींनी केंद्राला समजावून सांगावे’

By admin | Updated: November 2, 2016 04:54 IST

भाजपा-शिवसेना सरकारचे मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी उसाला ३२०० रुपये भाव देण्याचे गणित केंद्र सरकारला समजावून सांगावे.

शिर्डी : भाजपा-शिवसेना सरकारचे मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी उसाला ३२०० रुपये भाव देण्याचे गणित केंद्र सरकारला समजावून सांगावे. त्याचप्रमाणे ऊस दर आणि साखर विक्रीतील तफावत भरुन काढण्यासाठी तसेच एफआरपी देण्यासाठी मागील दोन वर्ष कारखान्यांना केंद्राकडून घ्यावे लागलेले कर्ज अनुदानात रुपांतरित करण्यासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.विखे पाटील म्हणाले की, मागील दोन वर्षे तोटा सहन करुन राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे भाव दिला आहे. यासाठी केंद्र सरकारकडून शून्य टक्के व्याजदराने कर्जही काढावे लागले. साखर उद्योग अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत असताना केंद्र सरकारने सहकारी साखर कारखान्यांसाठी स्थैर्य निधी उभारण्याची गरज असताना शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ३२०० रूपये भाव देण्याचे समीकरण कोणत्या आधारे मांडत आहेत?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.सरकारचा दावा फसवा!दोन वर्षांत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा राज्य सरकारचा दावा फसवा असल्याची टीकाही विखे यांनी केली. (प्रतिनिधी)