शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

मार्च २०१८ अखेर महाराष्ट्र हागणदारीमुक्त!

By admin | Updated: February 7, 2017 04:41 IST

महाराष्ट्र मार्च २०१८ पर्यंत हागणदारीमुक्त (ओपन डेफिकेशन फ्री-ओडीएफ) होईल, असा शब्द महाराष्ट्राच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी केंद्र सरकारला दिला आहे

नवी दिल्ली : महाराष्ट्र मार्च २०१८ पर्यंत हागणदारीमुक्त (ओपन डेफिकेशन फ्री-ओडीएफ) होईल, असा शब्द महाराष्ट्राच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी केंद्र सरकारला दिला आहे. सोमवारी मुंबईत पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत क्षत्रिय यांनी माहिती दिली. राज्यभरातील हागणदारीमुक्तीबाबत खातरजमा करण्यासाठी राज्य सरकारकडे तिसऱ्या पक्षाकडून पुर्नतपासणी सुरू केल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.महाराष्ट्राने स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी हात धुणे, मासिक पाळीतील स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छतागृहे आदी ध्येयही आम्हाला गाठायची आहेत. त्यासाठी स्वच्छ कार्यालये, स्वच्छ शाळा आदी मोहिमाही राबवल्या जात आहेत, असे क्षत्रिय म्हणाले. स्वच्छ भारत मिशनच्या मंत्रालयाने राबविलेल्या उपक्रमांत जिल्हा पातळीवर टाटा ट्रस्टच्या सहकार्याने प्रेरक उपलब्ध करून दिला जाईल. स्वच्छ भारत मिशनमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी सहभाग घ्यावा, यासाठी क्षत्रिय यांनी एक विशेष सादरीकरण केले. सार्वजनिक क्षेत्रांतील उपक्रमांनी त्यांच्या कामगारांना व व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेणाऱ्यांना स्वच्छता दूत म्हणून प्रशिक्षित करावे, अशी सूचना डिपार्टमेंट आॅफ पब्लिक एंटरप्रायजेसच्या सचिवांनी या वेळी केली.