शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मराठवाडा, कोकणात पाणीच पाणी

By admin | Updated: September 24, 2016 06:21 IST

दोन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे.

मुंबई/औरंगाबाद : दोन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. बीड, उस्मानाबादमध्ये शुक्रवारी अतिवृष्टी झाली. लातूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला असून, मांजरा व तेरणा नद्यांना पूर आल्याने १५ गावांचा संपर्क तुटला आहे. कोकण, मुंबई आणि मराठवाड्यात आणखी आठ दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.>पाणीप्रश्न निकालीमांजरा प्रकल्प क्षेत्रात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ३५ दशलक्ष घनमीटर जलसाठा झाला आहे. हे पाणी पुढचे दहा महिने लातूर शहराला पुरेल. >धरणे भरली : यंदा राज्यातील धरणांमध्ये तब्बल दुप्पट पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यातील जलाशयांत ४४ टक्के पाण्याची आवक झाली आहे. राज्यात सध्या सरासरी ७१ टक्के असलेला पाणीसाठा गेल्या वर्षी २३ सप्टेंबरला केवळ ३२ टक्के होता.>नांदेडमधील विष्णुपुरी धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत. उस्मानाबादमध्ये भिंत पडून ४ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. बीडमध्ये पुरात तिघे वाहून गेले. राज्यात पावसाचे एकूण पाच बळी गेले.