शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

मराठवाडा, कोकणात पाणीच पाणी

By admin | Updated: September 24, 2016 06:21 IST

दोन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे.

मुंबई/औरंगाबाद : दोन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. बीड, उस्मानाबादमध्ये शुक्रवारी अतिवृष्टी झाली. लातूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला असून, मांजरा व तेरणा नद्यांना पूर आल्याने १५ गावांचा संपर्क तुटला आहे. कोकण, मुंबई आणि मराठवाड्यात आणखी आठ दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.>पाणीप्रश्न निकालीमांजरा प्रकल्प क्षेत्रात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ३५ दशलक्ष घनमीटर जलसाठा झाला आहे. हे पाणी पुढचे दहा महिने लातूर शहराला पुरेल. >धरणे भरली : यंदा राज्यातील धरणांमध्ये तब्बल दुप्पट पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यातील जलाशयांत ४४ टक्के पाण्याची आवक झाली आहे. राज्यात सध्या सरासरी ७१ टक्के असलेला पाणीसाठा गेल्या वर्षी २३ सप्टेंबरला केवळ ३२ टक्के होता.>नांदेडमधील विष्णुपुरी धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत. उस्मानाबादमध्ये भिंत पडून ४ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. बीडमध्ये पुरात तिघे वाहून गेले. राज्यात पावसाचे एकूण पाच बळी गेले.