शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

मराठवाडा, कोकणात पाणीच पाणी

By admin | Updated: September 24, 2016 06:21 IST

दोन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे.

मुंबई/औरंगाबाद : दोन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. बीड, उस्मानाबादमध्ये शुक्रवारी अतिवृष्टी झाली. लातूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला असून, मांजरा व तेरणा नद्यांना पूर आल्याने १५ गावांचा संपर्क तुटला आहे. कोकण, मुंबई आणि मराठवाड्यात आणखी आठ दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.>पाणीप्रश्न निकालीमांजरा प्रकल्प क्षेत्रात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ३५ दशलक्ष घनमीटर जलसाठा झाला आहे. हे पाणी पुढचे दहा महिने लातूर शहराला पुरेल. >धरणे भरली : यंदा राज्यातील धरणांमध्ये तब्बल दुप्पट पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यातील जलाशयांत ४४ टक्के पाण्याची आवक झाली आहे. राज्यात सध्या सरासरी ७१ टक्के असलेला पाणीसाठा गेल्या वर्षी २३ सप्टेंबरला केवळ ३२ टक्के होता.>नांदेडमधील विष्णुपुरी धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत. उस्मानाबादमध्ये भिंत पडून ४ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. बीडमध्ये पुरात तिघे वाहून गेले. राज्यात पावसाचे एकूण पाच बळी गेले.