शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा नव्हे दुष्काळवाडा!

By admin | Updated: November 16, 2014 01:37 IST

महसूल विभागातर्फे शनिवारी खरीप हंगामातील सुधारित पैसेवारीने अवघा मराठवाडा ‘दुष्काळवाडा’ जाहीर केला.

सुधारित पैसेवारी जाहीर : 8क्क्4 गावांत खरीप पिकांची दैना
औरंगाबाद : महसूल विभागातर्फे शनिवारी खरीप हंगामातील सुधारित पैसेवारीने अवघा मराठवाडा ‘दुष्काळवाडा’ जाहीर केला. विभागातील 8,139 गावांपैकी तब्बल 8,क्क्4 गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली आली आहे. त्यामुळे विभागातील दुष्काळी परिस्थितीवर शिक्कामोर्तब झाले आहे. 
पुरेशा पावसाअभावी यंदा संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठय़ावर उभा आहे. ऑगस्टनंतर पाऊसच न झाल्यामुळे खरिपाचे मोठे नुकसान झाले, तसेच रबीची पेरणीही होऊ शकलेली नाही. अनेक गावांमध्ये सप्टेंबरपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे विभागात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. दुष्काळ किंवा दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा ज्या पैसेवारीवर अवलंबून असते, ती पैसेवारी योग्य पद्धतीने काढण्यात यावी, अशी मागणीही सातत्याने होत होती. या पाश्र्वभूमीवर महसूल विभागाने शनिवारी खरीप हंगामातील सुधारित पैसेवारी जाहीर केली. मराठवाडय़ात एकूण 8,536 गावे आहेत. यापैकी प्रशासनाने 8,139 गावांची पैसेवारी जाहीर केली आहे. त्यातील जवळपास सर्वच म्हणजे 8,क्क्4 गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली आली आहे. या गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय, पावसाचे प्रमाणही सरासरीपेक्षा कमी आहे. (प्रतिनिधी)
 
च्मुंबई : अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी  शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. या परिस्थितीत सर्व शासकीय नियम बाजूला ठेऊन शासनाने नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली.
च्शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांचे शिष्टमंडळ शनिवारी दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी रवाना झाले. शिष्टमंडळाने मराठवाडय़ातील औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिलंना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
 
135 गावांची पैसेवारी जास्त
केवळ 135 गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या वर आहे. यातील 46 गावे औरंगाबाद जिलतील, 26 गावे बीड जिलतील आणि 63 गावे उस्मानाबाद जिलतील आहेत. 
 
15 डिसेंबरला अंतिम पैसेवारी
आता 15 डिसेंबर रोजी खरिपाची अंतिम पैसेवारी जाहीर होईल. मात्र, खरीप हंगाम आताच 
संपला असल्याने यापुढे पाऊस झाला, तरी शेतक:यांचे नुकसान भरून निघणार नाही. परिणामी, अंतिम पैसेवारीत सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचे अधिका:यांनी सांगितले. यामुळे मराठवाडय़ात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर होऊन शेतक:यांना मदत मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.