शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

‘समृद्धी’चा सर्वाधिक फायदा मराठवाड्याला- देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:54 IST

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरचा महाराष्ट्रातील प्रारंभ मराठवाड्यातूनच करण्यात येणार असून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फायदा मराठवाड्यालाच होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले. 

मुंबई : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरचा महाराष्ट्रातील प्रारंभ मराठवाड्यातूनच करण्यात येणार असून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फायदा मराठवाड्यालाच होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले. मराठवाडा लोकविकास मंच यांच्यावतीने मराठावाडा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलतहोते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, मराठवाडा लोकविकास मंचचे अध्यक्ष आ. विनायक मेटे, ज्येष्ठ पत्रकारराही भिडे प्रामुख्याने उपस्थित होते.पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना मराठवाडा भूषण, नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, उद्योजक राम भोगले, अभिनेते गिरीश कुलकर्णी, आ. डॉ. भारती लव्हेकर, नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे, ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख, सामाजिक कार्यकर्ते अजय मुनोत, उदयोन्मुख प्रशासकीय अधिकारी अन्सार शेख यांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पाटेकर, अनासपुरे यांच्या प्रतिनिधींनी पुरस्कार स्वीकारला.मराठवाड्याने राज्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशंसोद्गार काढले.विधानसभा अध्यक्ष बागडे, पंकजा मुंडे यांच्यासह पुरस्कार विजेत्यांचीही भाषणे झाली.औरंगाबादला मंत्रिमंडळ बैठक- तीन ते चार महिन्यांत पुन्हा औरंगाबाद येथे मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचे नियोजनआहे. पहिली औद्योगिक स्मार्ट-सिटी ही मराठवाड्यातच नियोजित आहे. त्याद्वारेसाडेतीन लाख रोजगारनिर्मिती होईल. मराठवाड्याच्या विकासाला चालनादेण्यासाठी टुरीझम क्लस्टर संकल्पना राबविणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस