शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मराठी नाटय़ चळवळ सर्वश्रेष्ठ

By admin | Updated: June 26, 2014 22:59 IST

‘‘नाटकाच्या निमित्ताने जगभरात ब:यापैकी फिरणो झाले आहे. जशी महाराष्ट्रात नाटकांची चळवळ आहे,

पुणो : ‘‘नाटकाच्या निमित्ताने जगभरात ब:यापैकी फिरणो झाले आहे. जशी महाराष्ट्रात नाटकांची चळवळ आहे, तशी जगात कुठेच नाही. केवळ महाराष्ट्रातील दोन मोठी शहरे घेतली तरी मुंबईत उत्तम 12 नाटय़गृहे व पुण्यात 7 नाटय़गृहे आहेत. मराठी नाटय़ चळवळ सर्वश्रेष्ठ आहे,’’ असे मत ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांनी व्यक्त केले. 
महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते यांना ‘बालगंधर्व पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. महापौर चंचला कोद्रे व मोघे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होते. 51 हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी शिवराज वायचळ (दिग्दर्शन), सदाशिव कांबळे (वेशभूषा), गिरीश गोडबोले (बुकिंग), राजेश वाघ (प्रकाश योजना), श्रुती करंदीकर (गझलगायक) यांनाही सन्मानित करण्यात आले. मोघे म्हाणाले, ‘‘गायकाचा आत्मा गळ्यात आणि विचारात असतो, चित्रकाराचा डोळ्यात आणि हातात तसे नर्तकाचा आत्मा हा त्याच्या अणुरेणूंत असतो.’’ 
अनुराधा राजहंस यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार मानले. 
(प्रतिनिधी)
 
बालगंधर्वाच्या गाण्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वानेच मला भुरळ घातली आहे. त्यांच्याशी संबंधित काही तरी करण्याची फार इच्छा होती. म्हणूनच त्यांच्या रचनांवर आधारित नृत्याविष्कार मी साकारला. यामागे त्यांच्या पदांची गोडी सबंध महाराष्ट्राला लागावी, त्याचा प्रचार-प्रसार व्हावा आणि त्यासाठी माङो लहानसे योगदान असावे, असा हेतू आहे.
- नंदकिशोर कपोते 
 
..ते आपल्या 
संगीत रंगभूमीवरील हीरा
4भौतिक विकास व सांस्कृतिक विकास हे देशाचे दोन डोळे असल्याचे सांगून पवार म्हणाले, ‘‘देशात जर सांस्कृतिक विकास नसेल, तर भौतिक विकासही मागे पडतो. यातील सर्वात मोठा वाटा बालगंधर्वाचा आहे, असे म्हणणोही वावगे ठरणार नाही. ते केवळ संगीत रंगभूमीवरीलच नव्हे, तर गद्य नाटकांमधीलही हिरा होते. सुरेल मैफलीत गायन व वादन जसे एकरूप झालेले असतात, तशी एकरूपता आपल्या लोकशाहीला आवश्यक आहे. सर्व पक्षांनी एकरूप होऊन विकासाची धोरणो आखायला हवीत.’’