शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

मराठा क्रांती मोर्चा राजकीय आखाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 05:45 IST

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाने आता राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. राज्यातील सर्व राजकीय

चेतन ननावरे / मुंबईगेल्या दोन महिन्यांपासून राज्यात निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाने आता राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा आगामी निवडणुकांत संबंधित राजकीय पक्षांचे पानिपत करू, असा इशारा देण्यात आला आहे.राज्यात विविध २६५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यात मराठा समाजाची मते मोठ्या संख्येने आहेत. काही पक्षांकडून छुप्या पद्धतीने मराठा क्रांती मूक मोर्चाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे उघडपणे या मोर्चांना आणि मोर्चाच्या मागण्यांना कोणत्या पक्षांचा पाठिंबा आहे, हे जाणून घेण्याचा निश्चय मराठा क्रांती मूक मोर्चाने केला आहे. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि इतर घटक पक्षांच्या प्रमुखांना निवेदन देण्यात येणार आहे.मराठा क्रांती मूक मोर्चाचे समन्वयक रवींद्र काळे-पाटील यांनी सांगितले की, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन केलेले आहे. त्याआधी सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका जाहीर करावी. भूमिका जाहीर करताना निवेदनात दिलेल्या मागण्यांबाबत पक्षाने स्पष्टता ठेवण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.