शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

भाजपाकडून मनोज कोटक यांचा अर्ज

By admin | Updated: December 9, 2015 01:09 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मुंबईतून भाजपा कडून मनोज कोटक यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मुंबईतून भाजपा कडून मनोज कोटक यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुंबई भाजपाध्यक्ष आमदार आशिष शेलार, मुंबई भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईतील दोन जागांपैकी संख्याबळाच्या आधारावर शिवसेनेचा विजय निश्चित आहे. या जागेवर शिवसेनेचे रामदास कदम मैदानात असून, त्यांना विजयासाठी पहिल्या पसंतीची ७५ मते आवश्यक असून, शिवसेनेकडे तेवढे संख्याबळ आहे. दुसऱ्या जागेकरिता भाजपा आणि काँग्रेसमध्ये लढत होणार आहे. भाजपाकडून मनोज कोटक, तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार भाई जगताप आमनेसामने आहेत. भाजपाकडे अवघे ३२ चे संख्याबळ असून विजयाचे कोडे सोडविण्यासाठी २८ मते असणाऱ्या मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनसेच्या पाठिंबा दिला तरी भाजपाला आणखी १५ मतांची गरज भासणार आहे, तर भाई जगतापांकडे काँग्रेस (५३), राष्ट्रवादी (१४) असे ६७ संख्याबळ होते. जगताप यांना आठ मते कमी पडत आहेत. दरम्यान, अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शेलार म्हणाले की, शिवसेना-भाजपा उमेदवाराचा विजय निश्चित आहे. विजयासाठी सर्वांची मदत घेणार असून, सर्व नेत्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)