शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आंबा-काजू उत्पादकांना मिळणार पॅकेजचा डोस

By admin | Updated: April 10, 2015 04:11 IST

अवकाळी पाऊस आणि गारपिटीत भरडल्या गेलेल्या आंबा व काजू उत्पादकांना विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणजेच

मुंबई : अवकाळी पाऊस आणि गारपिटीत भरडल्या गेलेल्या आंबा व काजू उत्पादकांना विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणजेच शुक्रवारपर्यंत पॅकेज जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केली. अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजूचे झालेले नुकसान आणि फळ प्रक्रियेबाबत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेवर मंत्री खडसे यांनी उत्तर दिले.नवीन किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकण्याआधीच आंबा गळू लागला आहे. यावर नव्याने संशोधन होण्याची आवश्यकता आहे. आंबा गुणवत्ता तपासणी केंद्र दापोलीऐवजी रत्नागिरीत करण्याबाबत विचार सुरू असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. आंबा-काजू बोर्डाचे पुनरुज्जीवन करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, काढणीपश्चात प्रशिक्षण केंद्राची व्याप्ती राज्यभर वाढवण्यात येणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. फळ प्रक्रियेबाबत सदस्यांनी नवीन प्रकल्प आणावेत, नियमात बसत नसले तरी अशा प्रकल्पांना प्रायोगिक तत्त्वावर परवानगी देण्याचे आश्वासन खडसे यांनी या वेळी दिले. आंबा आणि काजू उत्पादकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी रविवारी कोकण दौरा करणास असल्याचे सांगतानाच केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत उत्पादकांचा मेळावा घेण्यात येईल, असे खडसे या वेळी म्हणाले. (प्रतिनिधी)