शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

माळीणकर झाले भावुक

By admin | Updated: April 3, 2017 01:14 IST

माळीण दुर्घटनेत बेघर झालेल्या कुटुंबाना रविवारी अखेर हक्काची घरे मिळाली.

घोडेगाव : माळीण दुर्घटनेत बेघर झालेल्या कुटुंबाना रविवारी अखेर हक्काची घरे मिळाली. शासनाने या सर्वांना ताबे पावती करून दिल्यानंतर माळीणवासीयांनी पत्र्याच्या शेडमधून पक्कया घरात आपला संसार हलविला. यावेळी अनेक लोक भावूक झाले होते.३० जुलै २०१४ रोजी माळीण गावावर दरड कोसळून संपूर्ण गाव गाडले गेले. यामध्ये ४४ कुटुंबातील १५१ लोक मृत्युमूखी पडले. या दुर्घटनेमुळे माळीण ग्रामस्थ बेघर झाली. दुर्घटनेच्या वेळी ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन केले जाईल असे शासनाने जाहिर केले. तोपर्यंत रहाण्यासाठी माळीण फाटयावर भालचीम शाळेच्या पटांगणात पत्राची शेड बांधून देण्यात आली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या हस्ते पक्कया घराच्या चाव्या देण्यात आल्या. नवीन उभारलेले गाव व बांधण्यात आलेली घरे पाहुण माळीणकर भारावून गेले होते. तसेच या कार्यक्रमासाठी राज्य मंत्रीमंडळातील आलेले अनेक मंत्री, मान्यवर, प्रशासनातील अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे लोक पाहून ते अधिकच भावूक झाले.