शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

ओलाचिंब माळशेज घाट वाटतो रोज नवा नवा!

By admin | Updated: July 29, 2014 23:03 IST

या ओळींप्रमाणो माळशेज घाट आपण रोज जरी सफर केला, तरी येथे रोज नवीन असल्यासारखे वाटते.

अशोक खरात - खोडद
धुंद हवा, त्याच्या जोडीला पाऊस अन् गारवा..! 
यामुळे ओलाचिंब माळशेज घाट वाटतो रोज नवा नवा..!
या ओळींप्रमाणो माळशेज घाट आपण रोज जरी सफर केला, तरी येथे रोज नवीन असल्यासारखे वाटते. दर वर्षी पावसाळा सुरू झाला, की सर्वाना माळशेज घाटात फिरायला येण्याचे वेध लागतात. नैसर्गिक सौंदयाचे अप्रतिम रूप म्हणजे माळशेज घाट. येथे येणा:या पर्यटकांची व निसर्गप्रेमींची  गर्दी दर वर्षी वाढतच आहे. 
माळशेज घाट म्हणजे केवळ उंचावरून फेसाळत कोसळणारे धबधबे आणि त्या धबधब्यांखाली बेधुंद होऊन नाचणो एवढेच वैशिष्टय़ नसून ऐतिहासिक, भौगोलिक, नैसर्गिक आणि हवामानदृष्टय़ा घाटाला एक अद्भुत देणगी लाभली आहे.
पुण्यापासून सुमारे 125 कि.मी., कल्याणहून 9क् कि.मी. आणि अहमदनगरहून 1क्6 कि.मी.अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये माळशेजघाट विस्तारलेला आहे. समुद्रसपाटीपासून उंची 6क्क् ते 19क्क् मीटर्पयत आहे. दुतर्फा काळे भिन्न कडे इतके उंच आहेत, की त्या शिखरांवर आपली दृष्टी स्थिरावत नाही. हे कडे पावसाळ्यात न्हाऊन निघाल्यामुळे हिरवेगार दिसतात.
 
4समुद्रसपाटीपासूनची उंची, पश्चिमेकडून वाहणारे वारे, भरपूर पाऊस व घनदाट जंगलांमुळे येथील हवामान एकंदरीत थंड व कोरडे असते. माळशेजचा काही परिसर कळसूबाई व हरिश्चंद्र अभयारण्यात पण येतो. घाटात प्रचंड मोठय़ा देवराया असून, महादेव कोळी, कातकरी, धनगर या समाजाचे लोक माळशेजघाट परिसरात राहतात. शेती पिकवणारी धरती, पाणी देणारा वरुण आणि गाई ही त्यांची प्रमुख दैवते आहेत. भात, नागली (चाचणी) आणि वरई ही त्यांच्या शेतातील प्रमुख पिके आहेत. इतर पारंपरिक धान्यांमध्ये सावा आणि कारळाणा (काळे तीळ ) यांचा समावेश आहे.
 
4येथे निसर्गाचे विशेष रूप पाहावयास मिळते ते म्हणजे ‘डाईक’.  संशोधकांच्या मते डेक्कन ट्रॅप पूर्व काळात पृथ्वीवरील एखाद्या भेगेमध्ये अथवा तडय़ात वाहणा:या मॅग्माने प्रवेश केला असावा. कालांतराने आजूबाजूचा खडक ङिाज व धूप या कारणांनी नाहीसा होत गेला. 
4आतिल मॅग्मा मात्र कातळाच्या वेडय़ावाकडय़ा रूपाने आजही आपल्याला पाहावयास मिळतो. सह्याद्रीमधील ही अश्मरचना 2क्-3क् सेंमीपासून 3क्-4क् मीटर रुंदीच्या मोठय़ा भिंती किंवा लांबचलांब कडे यांच्या रूपाने माळशेजमध्ये दिसतात. 
 
जंगल परिसरातून शिकेकाई, शेवाळ, मध, हिरण, औषधी वनस्पती आणि कारवी गोळा केली जाते. महादेव कोळी पशुपालनाबरोबरच अधूनमधून जंगलाची कामेही करतात. ते जंगलातून फळे आणि कंदमुळे गोळा करणो याबरोबरच शिकारही करतात. या लोकांचा बराचसा आहार एकसुरी असला, तरी पावसाळ्यात देठ, कुरडू, बरकी, रानआळू, कांजी माठवेल, करडुकी, बारभोकर, मोहटय़ा आणि चाघोटी अशा रानभाज्या व खेकडे व मासेदेखील खातात. 
- राजकुमार डोंगरे, वनस्पती अभ्यासक
 
दर वर्षी सुमारे 3 हजार मिलिमीटर एवढा पाऊस
4तीव्र उतारावर विरळ झाडीच्या प्रदेशात मुरमाड, रेताड, तांबडी माती, तर कमी उताराच्या क्षेत्रत पठारी भागात व द:याखो:यांमध्ये ब:यापैकी काळपट-तांबडी चिकण माती आढळते. माळशेज घाटात दर वर्षी सुमारे 3 हजार मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. हा पाऊस सुमारे 55 ते 6क् दिवसांत पडतो. उंच शिखर पठारांवर सुमारे 5 हजार मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. 
4माळशेज घाटात सदाहरित, निमसदाहरित व आद्र्र पानझडी असे तीनही प्रकारचे जंगल आढळते. सदाहरित जंगलांमध्ये प्रामुख्याने पिसा, जांभूळ, हिरडा, पिसी, आंबा, काटे कुंबळ, शेंदरी, पारजांभूळ व अंजनी हे वृक्ष आढळतात; तर वड, पिंपळ, उंबर, लोन, तमालपत्र, फणस, कुकर, विखार, एरंडी, हसोळी, अंबेरी, भेडस, गेला, आळू, राईकुडा हे वृक्षही आढळतात.