शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

विद्यापीठातील शिक्षण पद्धतीत बदल करा!

By admin | Updated: July 6, 2015 02:24 IST

विद्यापीठांमधील शिक्षण तसेच परीक्षा पद्धतीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मराठी माध्यमाच्या मुलांचा टक्का घसल्याचे चित्र दिसून येत आहे.

पुणे : विद्यापीठांमधील शिक्षण तसेच परीक्षा पद्धतीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मराठी माध्यमाच्या मुलांचा टक्का घसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांनी बदलत्या काळानुसार आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करायला हवा, असे मत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.शनिवारी जाहीर झालेल्या यूपीएससीच्या निकालात राज्यातील मराठी विद्यार्थी मागे पडल्याचे चित्र दिसून आले. यूपीएससी परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न समजून घेण्यात आणि त्यावर अपेक्षित असणारे उत्तर लिहिण्यात हे विद्यार्थी कमी पडतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना १७५० गुणांच्या लेखी परीक्षेची तयारी अधिक चांगल्या पद्धतीने करावी लागणार आहे. यूपीएससीमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अबोली नरवणे हिनेसुद्धा लेखी परीक्षेत विचारले जाणारे मोठे प्रश्न समजावून घेऊन त्यांची उत्तरे शांतपणे लिहिण्यावर भर दिल्याचे सांगितले.युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव म्हणाले, विद्यापीठातील शिक्षण पद्धती आणि परीक्षा पद्धती सदोष असल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेताना यूपीएससीची तयारी करता येत नाही. विद्यापीठाचा अभ्यासक्रम हा विचार करायला लावणारा व चिकित्सक दृष्टीने पाहायला लावणारा हवा.राज्यातील विद्यार्थी लेखी परीक्षेत मागे पडतात. त्यामुळे विद्यापीठाच्या लेखी परीक्षेत आणि परीक्षेचे मूल्यांकन करण्याच्या पद्धतीत बदल करायला हवा, असे स्टडी सर्कलचे संस्थापक डॉ. आनंद पाटील म्हणाले.