शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

विद्यापीठातील शिक्षण पद्धतीत बदल करा!

By admin | Updated: July 6, 2015 02:24 IST

विद्यापीठांमधील शिक्षण तसेच परीक्षा पद्धतीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मराठी माध्यमाच्या मुलांचा टक्का घसल्याचे चित्र दिसून येत आहे.

पुणे : विद्यापीठांमधील शिक्षण तसेच परीक्षा पद्धतीमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मराठी माध्यमाच्या मुलांचा टक्का घसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांनी बदलत्या काळानुसार आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करायला हवा, असे मत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.शनिवारी जाहीर झालेल्या यूपीएससीच्या निकालात राज्यातील मराठी विद्यार्थी मागे पडल्याचे चित्र दिसून आले. यूपीएससी परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न समजून घेण्यात आणि त्यावर अपेक्षित असणारे उत्तर लिहिण्यात हे विद्यार्थी कमी पडतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना १७५० गुणांच्या लेखी परीक्षेची तयारी अधिक चांगल्या पद्धतीने करावी लागणार आहे. यूपीएससीमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अबोली नरवणे हिनेसुद्धा लेखी परीक्षेत विचारले जाणारे मोठे प्रश्न समजावून घेऊन त्यांची उत्तरे शांतपणे लिहिण्यावर भर दिल्याचे सांगितले.युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव म्हणाले, विद्यापीठातील शिक्षण पद्धती आणि परीक्षा पद्धती सदोष असल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेताना यूपीएससीची तयारी करता येत नाही. विद्यापीठाचा अभ्यासक्रम हा विचार करायला लावणारा व चिकित्सक दृष्टीने पाहायला लावणारा हवा.राज्यातील विद्यार्थी लेखी परीक्षेत मागे पडतात. त्यामुळे विद्यापीठाच्या लेखी परीक्षेत आणि परीक्षेचे मूल्यांकन करण्याच्या पद्धतीत बदल करायला हवा, असे स्टडी सर्कलचे संस्थापक डॉ. आनंद पाटील म्हणाले.