शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

राज्यातही परिवर्तन घडवा - फडणवीस

By admin | Updated: October 10, 2014 05:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचा पराभव करा आणि भाजपाला संधी देत परिवर्तन घडवा

चाळीसगाव /भडगाव (जि.जळगाव) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचा पराभव करा आणि भाजपाला संधी देत परिवर्तन घडवा. लोकसभा निवडणुकीनंतर आपल्याला चांगले परिणाम पाहायला मिळाले आहे म्हणून त्या दिशेने आताही पावले उचलावी, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी चाळीसगाव व भडगाव येथे केले.भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते म्हणाले की, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याची जाहिरात काँग्रेस करीत आहे. प्रत्यक्षात मात्र हा क्रमांक पुढून की मागून आहे, हे त्यांनी सांगावे. राज्यात आतापर्यंत ६० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याला जबाबदार कोण? २०१२ पर्यंत भारनियमन मुक्तीची घोषणा करुनही त्यातून राज्य मुक्त होऊ शकले नाही, याचे उत्तर आघाडी सरकारने द्यावे, असे फडणवीस म्हणाले़ (वार्ताहर)