शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील महावितरणची कार्यालये होणार 'पेपरलेस'

By admin | Updated: May 28, 2015 01:13 IST

जूनअखेर कार्यान्वित : कामे गतिमान होऊन पारदर्शकता वाढणार--- शंकर शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण कोल्हापूर परिमंडल.

शेखर धोंगडे - कोल्हापूरराज्यातील महावितरण कंपनीच्या १४ परिमंडल विभागांतील सर्व शाखा विभागापासून ते मुख्य कार्यालयापर्यंतचे विभाग हे आता पेपरलेस होणार आहेत. त्यामुळे कागद व फायलिंगचा ढिगारा कमी झाल्याचे चित्र जूनच्या अखेरपर्यंत पाहावयास मिळेल. राज्यभर पसरलेल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नरत असलेलीे महावितरण कंपनी आता अंतर्गत विभागातही अधिक अचूक, पारदर्शक राहण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याचेच एक पाऊल म्हणून ई.आर.पी. (इंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) अंतर्गत प्रशासनाची सर्व कामे कागदाऐवजी संगणकाद्वारे केली जाणार आहेत. परिणामी, राज्यात विखुरलेल्या माहितीचे सनियंत्रण व सुव्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात येणार आहे. पाच महिन्यांपासून सर्व विभागांमध्ये पेपरलेस आॅफिसची संकल्पना राबविण्याची मोहीम अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यातून विश्वासार्हता, कामात गती व पारदर्शकता येण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर गैरकारभाराला देखील आळा बसेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.प्रशासकीय यंत्रणेच्या व्यवस्थापनातील ई.आर.पी. ही सुंदर पद्धत असून याच माध्यमातून दोन महिन्यापासून ठेकेदांराची बिलंही अदा केली आहेत. यातून पारदर्शकता व अचूकता वाढणार असून ७० टक्क्क्यांपेक्षा अधिक काम याचे पूर्ण झाले आहे. उर्वरित व्यवस्थापनाची माहिती संगणकावर घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सर्वांचेच नियंत्रण यावर राहणार आहे.- शंकर शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण कोल्हापूर परिमंडल.ई.आर.पी. अंतर्गत सारे काही संगणकावरचप्रशासकीय सेवेत राज्यस्तरावर काही मुख्य व मोठ्या शासकीय यंत्रणेत पेपरलेस व्यवस्था सुरू झाली असून, त्या यादीत आता लवकरच महावितरणचा विभागही जाईल. यामुळे राज्यातील माहितीचे सनियंत्रण व सुव्यवस्थापन प्रभावीपणे करता येईल. यामध्ये कर्मचाऱ्यांची बिलं काढणे, आॅनलाईन गोपनीय अहवाल सादर करणे, वित्तीय व्यवहार व त्यावर नियंत्रण ठेवणे, प्रकल्प व्यवस्था पाहणे, यंत्रसामग्री व्यवस्थापन, सयंत्र देखभाल व दुरुस्ती, इत्यादी मॉड्यूलचा या ई.आर.पी.त समावेश केला आहे.ठेकेदारांचीही बिलं आॅनलाईनच ठेकेदारांची बिलं देखील आॅनलाईनच काढली जाणार आहेत. यामुळे पारदर्शकतेबरोबरच चांगली ग्राहक सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांना याचा अधिकतर खूप उपयोग होईल. यातून विश्वासार्हता वाढून कामांना गती येईल.राज्यातील कामाची संपूर्ण माहिती ‘एकाच क्लिक’वरबहुतांश कर्मचारी संगणकावर काम करत असल्याने मिळणार फायदा.चॅम्पियन नावाच्या स्वतंत्र यंत्रणेने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे.सुटी टाकणे, पगार बिलं देणे, अशीही कामे संगणकावर होतील.कागदांवरील खर्च, फायलींचा ढिगारा कमी होण्यास मदत मिळेल.कोल्हापूर जिल्ह्यातील ६ हजार अधिकारी, कर्मचारीवर्ग आता 'आॅन लाईन' वर अंतर्गत व्यवस्थापनाचे काम करणार.