शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

महावितरणची ‘कृषी संजीवनी’

By admin | Updated: July 5, 2014 22:06 IST

थकबाकीदार कृषिपंपधारकांसाठी ‘महावितरण’ने कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे.

 

बारामती : थकबाकीदार कृषिपंपधारकांसाठी ‘महावितरण’ने कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार कृषिपंपधारकांनी मार्च-2क्14 अखेर थकीत असलेल्या बिलातील 5क् टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हप्त्यांमध्ये भरली, तर उरलेली 5क् टक्के मूळ रक्कम, तसेच व्याज व दंड माफ करण्यात येणार आहे. बारामती मंडलात सव्वा लाखाहून अधिक कृषिपंपधारक असून, त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे. 
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक:यांना 31 मार्चअखेरच्या थकबाकीपैकी 5क् टक्के रक्कम एकरकमी अथवा तीन मासिक हप्त्यांमध्ये भरावी लागेल. यात 31 ऑगस्ट व 3क् सप्टेंबर 2क्14 र्पयत किमान 2क् टक्क्याचे दोन हप्ते, तर 31 ऑक्टोबर 2क्14 र्पयत 1क् टक्के अथवा उर्वरित रक्कम भरावी लागेल. मूळ थकबाकीतील 5क् टक्के रक्कम एकरकमी भरण्यासाठी 31 ऑगस्टची मुदत देण्यात आली आहे. 
कृषी संजीवनी योजनेत सहभागी न होणा:या अथवा ठरवून दिलेल्या रकमेचा भरणा न केलेल्या कृषिपंपधारकांना अपात्र ठरविण्यात येईल. 
तसेच अपात्र कृषिपंपधारकांच्या वीजबिलात नियमानुसार व्याज व दंडासहित पूर्ण रक्कम दाखविण्यात येईल. याशिवाय त्यांच्यावर 
थकबाकी वसुलीसाठी कारवाई करण्यात येईल. कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेण्यासाठी 
ग्राहकांनी संबंधित शाखा अथवा उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘महावितरण’च्या वतीने करण्यात आले आहे . (प्रतिनिधी)
 
4योजनेत सहभागी झालेल्या कृषिपंपधारकांना 5क् टक्के मूळ थकबाकीचा भरणा केल्यानंतर, 1 एप्रिल 2क्14 नंतरच्या सर्व वीजबिलांचा पूर्णपणो व नियमित भरणा करणो आवश्यक आहे. अशी नियमित बिले भरणा:यांनाच या योजनेत सहभागी होता येईल. 
 
4ज्या कृषिपंपधारकांची 31 मार्च 2क्14 पयर्ंत थकबाकी नसेल, त्यांची पुढील दोन त्रैमासिक बिले 5क् टक्के माफ करण्यात येतील. 
4बारामती मंडलात बारामती, इंदापूर, पुरंदर, भोर, दौंड व शिरूर या तालुक्यांतील 1 लाख 28 हजार 2क्8 कृषिपंपधारक ग्राहकांना या योजनेचा लाभ होणार आहे.