शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

साडेपाच लाख वैदर्भीय शेतकऱ्यांना महावितरणची कृषी संजीवनी

By admin | Updated: June 29, 2014 00:37 IST

महावितरणद्वारे राबविली जाणारी व यशस्वी झालेली कृषी संजीवनी योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेमुळे विदर्भातील सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांना संजीवनी मिळणार आहे.

प्रभाकर गायकवाड - वर्धामहावितरणद्वारे राबविली जाणारी व यशस्वी झालेली कृषी संजीवनी योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेमुळे विदर्भातील सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांना संजीवनी मिळणार आहे. विदर्भातील शेतकऱ्यांकडे कृषिपंपाचे एकूण ११०० कोटी रुपये बील थकीत आहे. पैकी ६०० कोटींचे व्याज माफ होणार आहे़ ही योजना पुनर्जीवित करण्याची घोषणा शासनाने अर्थसंकल्पात केली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. यात ६०० कोटींचे व्याज माफ होणार आहे. राज्यासह विदर्भातील कृषी पंप धारकांकडे वीज देयकांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत.ही थकबाकी वसूल करण्याकरिता महावितरणतर्फे कृषी संजीवनी योजना राबविण्यात आली होती. या योजनेत वीज देयक थकीत असणाऱ्या कृषी पंप धारकांचे व्याज माफ होणार होते. शिवाय केवळ सुरू देयकाचाच भरणा करायचा होता. राज्यात सर्वत्र दोन वेळा ही योजना राबविण्यात आली.तथापि, या योजनेचा फारसा लाभ विदर्भातील कृषी पंपधारकांनी घेतला नाही. यामुळे ऊर्जामंत्री अजित पवार यांनी या योजनेला पुन्हा एकदा संजीवनी देण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास ११०० पैकी ६०० कोटी रुपयांचे व्याज माफ होऊन शेतकरी व महावितरणला संजीवनी मिळणार आहे़