शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

महाराष्ट्राचे पाणी उत्तर गुजरातला!

By admin | Updated: March 13, 2015 01:48 IST

पार-तापी-नर्मदेच्या खोऱ्यातील ८१३ दलघमी (दशलक्ष घनमीटर) पाण्यापैकी ६०० दलघमी पाणी गुजरातला देण्याचे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पार-तापी-नर्मदेच्या खोऱ्यातील ८१३ दलघमी (दशलक्ष घनमीटर) पाण्यापैकी ६०० दलघमी पाणी गुजरातला देण्याचे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे. तसे पत्र त्यांनी केंद्रीय मंत्री उमा भारती यांना लिहिले आहे, असा गौप्यस्फोट माजी मंत्री छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांनी केला. मुख्यमंत्र्यांचे ते पत्रच त्यांनी पत्रकारांना दाखवले. महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देणार नाही, अशी जर मुख्यमंत्र्यांची भूमिका असेल तर त्यांनी तसा ठराव विधानसभेत आणावा, आम्ही तो एकमताने मंजूर करू; मात्र तसे न करता सभागृहाला सांगायचे एक आणि प्रत्यक्षात पडद्याआड करायचे दुसरेच हे बरोबर नाही, असेही भुजबळ म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे भाषण होताच आम्ही यावर बोलणार होतो, पण अध्यक्षांनी आम्हाला बोलू दिले नाही. त्यामुळे हे पत्रच आम्ही आपल्याला दाखवत आहोत, असेही भुजबळ-आव्हाड म्हणाले. मुळात आपल्या प्रभावक्षेत्रातल्या पाण्यापैकी मोठा वाटा गुजरातला द्यायचा आणि त्याबदल्यात त्यांच्याकडून गिरणा खोऱ्यात ३०० दलघमी आणि काकरापारा धरणातून ४७० दलघमी पाणी घ्यायचे असे हे पत्र सांगते. रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री कार्यालयाने या पत्राबद्दल कोणताही खुलासा केला नाही.