शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

महाराष्ट्र २०२० पर्यंत दुष्काळमुक्त करणार

By admin | Updated: May 18, 2017 02:32 IST

जलयुक्त शिवार योजनेमुळे दोन वर्षात ३ हजार कोटी रूपये खर्च करून १२ लाख हेक्टर क्षेत्रात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे़ तर राज्यातील ६ हजार गावे आतापर्यंत दुष्काळमुक्त

- लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जलयुक्त शिवार योजनेमुळे दोन वर्षात ३ हजार कोटी रूपये खर्च करून १२ लाख हेक्टर क्षेत्रात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे़ तर राज्यातील ६ हजार गावे आतापर्यंत दुष्काळमुक्त झाली असून २०२० पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सायंकाळी येथील जाहीर सभेत व्यक्त केला.शहरातील पांझरा नदीपात्रात विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले़ मुख्यमंत्री म्हणाले की, शेतीचा वृध्दीदर साडेबारा टक्क्यांवर पोहचला असून त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा येत आहे़ ज्यांनी भ्रष्टाचार केला ते आज जलयुक्त शिवार योजनेवर टीका करीत असून त्यांच्या टिकेला भीक घालत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले़ आपले सरकारभ्रष्टाचारावर घाव घालून सर्व क्षेत्रात पारदर्शकता आणत असून त्याचा अनेकांना त्रास होत असल्याचेही ते म्हणाले़ महापौर जनतेतून निवडावाज्याप्रमाणे नगराध्यक्ष जनतेतून निवडून आणण्याचा निर्णय सरकारने घेतला तसाच महापौरही जनतेतून निवडला जावा, अशी मागणी आ. अनिल गोटे यांनी जाहीर सभेत केली़