शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

महाराष्ट्र २०२० पर्यंत दुष्काळमुक्त करणार

By admin | Updated: May 18, 2017 02:32 IST

जलयुक्त शिवार योजनेमुळे दोन वर्षात ३ हजार कोटी रूपये खर्च करून १२ लाख हेक्टर क्षेत्रात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे़ तर राज्यातील ६ हजार गावे आतापर्यंत दुष्काळमुक्त

- लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जलयुक्त शिवार योजनेमुळे दोन वर्षात ३ हजार कोटी रूपये खर्च करून १२ लाख हेक्टर क्षेत्रात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे़ तर राज्यातील ६ हजार गावे आतापर्यंत दुष्काळमुक्त झाली असून २०२० पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सायंकाळी येथील जाहीर सभेत व्यक्त केला.शहरातील पांझरा नदीपात्रात विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले़ मुख्यमंत्री म्हणाले की, शेतीचा वृध्दीदर साडेबारा टक्क्यांवर पोहचला असून त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा येत आहे़ ज्यांनी भ्रष्टाचार केला ते आज जलयुक्त शिवार योजनेवर टीका करीत असून त्यांच्या टिकेला भीक घालत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले़ आपले सरकारभ्रष्टाचारावर घाव घालून सर्व क्षेत्रात पारदर्शकता आणत असून त्याचा अनेकांना त्रास होत असल्याचेही ते म्हणाले़ महापौर जनतेतून निवडावाज्याप्रमाणे नगराध्यक्ष जनतेतून निवडून आणण्याचा निर्णय सरकारने घेतला तसाच महापौरही जनतेतून निवडला जावा, अशी मागणी आ. अनिल गोटे यांनी जाहीर सभेत केली़