शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र तृतीय स्थानी

By admin | Updated: October 20, 2015 00:20 IST

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : गतवर्षीच्या पराभवाचा काढला वचपा

सांगली : आक्रमक चढाया आणि कौशल्यपूर्ण पकडींचे समीकरण साधत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.हैदराबाद (आंध्र प्रदेश) येथे २७ वी राष्ट्रीय किशोर-किशोरी कबड्डी स्पर्धा पार पडली. महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने पंजाब, गुजरात, उत्तराखंड व तेलंगणा आदी राज्यांच्या संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत महाराष्ट्राला अनुभवी मध्य प्रदेशशी टक्कर द्यावी लागली. मध्य प्रदेशने सुरुवातीपासूनच बचाव फळी भक्कम ठेवली. महाराष्ट्राने केलेल्या वर्मी घावामुळे मध्यंतरानंतर मध्य प्रदेशचा संघ घायाळ झाला. मात्र चपळ खेळाडूंचा भरणा असलेल्या मध्य प्रदेशने पुन्हा विजयाकडे झेपावत महाराष्ट्राला दोन गुणांनी पराभूत केले. त्यामुळे महाराष्ट्रास तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राचा यशस्वी संघ असा : राजू काथोरे (ठाणे), सदाशिव चुरी (सांगली), गणेश आवळे (पुणे), सनी मते (नाशिक), अनिकेत तेवरे (सांगली), अभिषेक सोळंकी (मुंबई उपनगर), शुभम सुतार (मुंबई उपनगर), विनायक कांबळे (कोल्हापूर), सचिन ढवळे (बीड), अस्लम इनामदार (अहमदनगर), रोहित मोकल (रायगड), कृष्णा राठोड (औरंगाबाद). राखीव : अविष्कार साळवी (रत्नागिरी), अक्षय कदम (कोल्हापूर), स्वप्नील पवार (सातारा). दरम्यान, राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या मुलांच्या संघाचे आणि निवड समिती सदस्य विजय साळुंखे व सुनील कुंभार यांचे तरुण भारत व्यायाम मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सगरे, उपाध्यक्ष महेश पाटील व सर्व पदाधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन केले. (क्रीडा प्रतिनिधी)