शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

महाराष्ट्र अखंडच राहायला हवा

By admin | Updated: November 9, 2016 03:00 IST

सहिष्णुता हा भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा; शांतता आपल्या संस्कृतीचा पाया आहे. सध्याच्या काळात राजकारण, समाजकारणाचा पाया ढासळू लागला आहे.

पुणे : सहिष्णुता हा भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा; शांतता आपल्या संस्कृतीचा पाया आहे. सध्याच्या काळात राजकारण, समाजकारणाचा पाया ढासळू लागला आहे. बेभान राजकारण्यांना ताळ्यावर ठेवायचे असेल तर तत्त्वज्ञांनी भारतीय तत्त्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवायला हवे. इतरांना दोष न देता आत्मपरीक्षण करण्याची हीच वेळ आहे. महाराष्ट्र एकसंध ठेवायचा असेल तर एकतेचे सूत्र अवलंबायला हवे. अखंडित महाराष्ट्र जपण्याचे काम लेखणीतून झाले पाहिजे, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.रामकृष्णहरी कृषी प्रतिष्ठानतर्फे ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांना ‘प्रा. रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्कारा’ने मंगळवारी सन्मानित करण्यात आले. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी द्वादशीवार यांच्या ‘कोऽऽहम’ या तत्त्वचिंतनात्मक कादंबरीच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात आले. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस यशवंत हप्पे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती रामभाऊ बराटे, उल्हास पवार आदी मान्यवर उपस्थित होते. ‘सभापती ना धड इकडचा असतो, ना तिकडचा’ अशी टिपण्णी करत नाईक निंबाळकर म्हणाले, ‘‘राजकारणी गेल्यावर त्याच्या नावाचा एखादा फलक, अर्धाकृती पुतळा यापलीकडे त्याचे स्मरण राहात नाही. जग वेगवान झाले आहे, त्याच वेगाने स्मृतिभ्रंश होत आहे की काय, अशी शंका उत्पन्न होते. राजकारणात फार कमी लोक एकमेकांची आठवण काढतात. एखादी गोष्ट ठसवून सांगणे, हेच आमचे राजकीय तत्त्वज्ञान आहे’’, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात यांनी प्रास्ताविक केले.