शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

महिलांच्या प्रलंबित दाव्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

By admin | Updated: November 7, 2016 06:31 IST

महिलांच्या न्यायप्रविष्ट दाव्यांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर आहे. येथे महिलांची २ लाख ९५ हजार ८८१ प्रकरणे विविध कनिष्ठ न्यायालयांत प्रलंबित आहेत

राकेश घानोडे , नागपूरमहिलांच्या न्यायप्रविष्ट दाव्यांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर आहे. येथे महिलांची २ लाख ९५ हजार ८८१ प्रकरणे विविध कनिष्ठ न्यायालयांत प्रलंबित आहेत. त्यात १ लाख ६९ हजार १५६ दिवाणी, तर १ लाख २६ हजार ७२५ फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे.ई-कोर्ट उपक्रमांतर्गत जाहीर आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. महिलांच्या प्रलंबित दाव्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या, तर बिहार तिसऱ्या स्थानी आहे. उत्तर प्रदेशात ४ लाख ७९ हजार २८१ (दिवाणी-२ लाख ९०१, फौजदारी-२ लाख ७८ हजार ३८०), तर बिहारमध्ये २ लाख २८ हजार १९६ (दिवाणी-५२ हजार १२०, फौजदारी-१ , ७६,०७६) प्रकरणे प्रलंबित आहेत. पश्चिम बंगाल १ लाख ६७ हजार ६०० (दिवाणी-७२,४५२, फौजदारी-९५,१४८) प्रकरणांसह चौथ्या, तर कर्नाटक १,५८,४१२ (दिवाणी-१ लाख २१,१२१, फौजदारी-३७,२९३) प्रकरणांसह पाचव्या स्थानावर आहे. महिलांच्या प्रलंबित दाव्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या, तर बिहार तिसऱ्या स्थानी आहे. देशामध्ये एकूण २२ लाख ४३ हजार २४४ प्रकरणे प्रलंबित असून त्यात १२ लाख ७ हजार ३८४ दिवाणी, तर १० लाख ३५ हजार ८६२ फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे.