शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

मुंबईसह महाराष्ट्र तहानलेलाच!

By admin | Updated: July 13, 2015 01:19 IST

अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलाचा विपरित परिणाम म्हणून गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने मुंबईसह महाराष्ट्रात दडी मारली आहे.

मुंबई : अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलाचा विपरित परिणाम म्हणून गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने मुंबईसह महाराष्ट्रात दडी मारली आहे. तर दुसरीकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांनी वेग पकडल्याने दिल्लीत जुलै महिन्यात गेल्या पाच वर्षांतल्या रेकॉर्ड ब्रेक पाऊसाची नोंद झाली आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नसल्याने येथील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून मुंबईत तुरळक सरी कोसळत असल्या तरी त्याचे प्रमाण कमी आहे. दुसरीकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे विदर्भाला काहीसा दिलासा मिळत असून पावसाच्या सरी कोसळत आहेत. परंतु पावसाचे प्रमाणही कमी असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ जुलैपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.