शहरं
Join us  
Trending Stories
1
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
2
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
3
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
4
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
5
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
6
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
7
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
8
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
9
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
10
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
11
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
12
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
13
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
14
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
15
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
16
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
17
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
18
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
19
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
20
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसह महाराष्ट्र तहानलेलाच!

By admin | Updated: July 13, 2015 01:19 IST

अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलाचा विपरित परिणाम म्हणून गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने मुंबईसह महाराष्ट्रात दडी मारली आहे.

मुंबई : अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलाचा विपरित परिणाम म्हणून गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने मुंबईसह महाराष्ट्रात दडी मारली आहे. तर दुसरीकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांनी वेग पकडल्याने दिल्लीत जुलै महिन्यात गेल्या पाच वर्षांतल्या रेकॉर्ड ब्रेक पाऊसाची नोंद झाली आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नसल्याने येथील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून मुंबईत तुरळक सरी कोसळत असल्या तरी त्याचे प्रमाण कमी आहे. दुसरीकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे विदर्भाला काहीसा दिलासा मिळत असून पावसाच्या सरी कोसळत आहेत. परंतु पावसाचे प्रमाणही कमी असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ जुलैपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.