शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

मुंबईसह महाराष्ट्र गारठला!

By admin | Updated: January 13, 2017 04:30 IST

गेल्या चार दिवसांपासून उत्तरोत्तर थंडीचा कडाका वाढल्याने महाराष्ट्र अक्षरक्ष: गारठला आहे

मुंबई/पुणे : गेल्या चार दिवसांपासून उत्तरोत्तर थंडीचा कडाका वाढल्याने महाराष्ट्र अक्षरक्ष: गारठला आहे. घाम काढणाऱ्या मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांतील पारा कमालीचा घसरला असून विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट आली आहे. मुंबईचे किमान तापमान ११.६ अंश नोंदविण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी ते १४ ते १६ अंशाच्या घरात होते. पुण्यातही या हंगामातील निचांकी ७़४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानही लक्षणीय घटले आहे. मराठवाड्यालाही हुडहुडी भरली असून खान्देश, नगर, नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रातील जनजीवन थंडावले आहे. महाबळेश्वरचा पारा ११ अंशावर असताना धुळ्यात ४.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यात यापूर्वी १९९१ साली जानेवारीतच २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. (प्रतिनिधी)प्रमुख शहरातील किमान तापमान : पुणे ७़४, अहमदनगर ६़८, जळगाव ७,कोल्हापूर १४़१, महाबळेश्वर ११़८, मालेगाव ७़़, नाशिक ६, सांगली ११़५, सातारा ९़५, सोलापूर १०़६, मुंबई ११़६, अलिबाग १५़, रत्नागिरी १५़५, पणजी १८़८, डहाणु १३़३, भिरा १२, उस्मानाबाद ७़९, औरंगाबाद ८़२, परभणी ५, नांदेड १०, बीड ९, अकोला ८़, अमरावती ८़४, बुलडाणा ८़८, ब्रम्हपुरी १०़९, चंद्रपूर ११़२, गोंदिया ८़५, नागपूर८़६, वाशिम ९, वर्धा ९़८, यवतमाळ ८़४़ (अंश सेल्सिअसमध्ये) उत्तर भारताला हुडहुडी नवी दिल्ली : दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, हिमाचल प्रदेश, काश्मीर, राजस्थान आदी राज्यांमध्ये तापमान घसरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्लीत शुक्रवारी सकाळी तापमान २ अंशापर्यंत खाली आले होते, तर हरयाणाच्या नारनौलमध्ये रात्रीचे तापमान उणे ०.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली गेले.