शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

महारचिकना गाव विकणे आहे !

By admin | Updated: June 28, 2014 22:38 IST

दूर्लक्ष झाल्यामुळे अखेर येथील ग्रामस्थांनी गावच विक्रीस काढले

महारचिकना : गारपिट व अवकाळी पावसामुळे येथील अनेक शेतकर्‍यांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले होते. ते नुकसानग्रस्त शेतकरी आजही शासनाच्या अर्थिक मदतीपासून वंचीत आहेत. जिल्हा प्रशासनाकडे वेळोवळी निवेदने देऊनही दूर्लक्ष झाल्यामुळे अखेर येथील ग्रामस्थांनी गावच विक्रीस काढले असून, 'महारचिकना गाव विकणे आहे' असे फलकही गावात लावले आहेत.मार्च-एप्रिल २0१४ मध्ये वादळी वार्‍यासह गारपिट व अवकाळी पावसाने परिसरात थैमान घातले होते. गारपिटीमुळे महारचिकना येथील शेतकर्‍यांचे रब्बी पिकासह भाजिपाला व फळबागांचेही मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले होते. या गारपिटग्रस्त भागाचे तलाठी, ग्रामसेवक व कृषीसहाय्यकांनी सर्वेक्षण केले होते. त्यानंतर नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात येईल, असे आश्‍वासनही शेतकर्‍यांना मिळाले होते. गावात जवळपास ३७१ नुकसानग्रस्त असून, त्यातील फक्त १५0 नुकसानग्रस्तांनाच मदत मिळाली आहे. बाकीचे सर्व नुकसानग्रस्त शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचीत आहेत. मदतीपासून वंचीत असलेल्या या नुकसानग्रस्तांनी तहसिलदार व इतरही वरीष्ठ अधिकार्‍यांना मदतीची मागणी केली आहे. परंतू, कुठलेच अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. त्याचबरोबर महारचिकना गाव शासनाच्या विविध योजनांपासून वंचीत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावचा विकासही थंडबस्त्यात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी महारचिकना गावच विक्रीस काढले आहे. गाव विक्रीनंतर येणारी रक्कम गारपिटग्रस्तांना देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.