शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

महाराजांच्या दारी वाढली इच्छुकांची गर्दी

By admin | Updated: September 21, 2014 00:34 IST

राजकीय वतरुळात भलतेच वजन असलेल्या महाराजांकडे साकडे घालुन उमेदवारीसाठी त्यांचे उंबरठे ङिाजवण्यास सुरुवात केली आहे.

ब्रम्हानंद जाधव /मेहकर (बुलडाणा) पश्‍चिम व-हाडात ह्यलखपतीह्ण वाणाच्या सोयाबीन पिकाला फळधारणा झाली नसल्याने ५0 टक्के शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. तर उर्वरित सोयाबीनच्या इतर वाणावरही किडी व रोगांचा मारा वाढल्यामुळे शेतात असलेली सोयाबीनची उभी झाडे वाळत आहेत. ऐनकेनप्रकारे शेतकर्‍यांना ह्यलख पतीह्ण वाणाच्या सोयाबीनने कंगाल केले आहे.अकोला, बुलडाणा आणि वाशिम या पश्‍चिम वर्‍हाडातील तीन जिल्ह्यात शेतकर्‍यांनी गत १0 वषार्ंपासून सोयाबीन पिकाला मोठय़ा प्रमाणात पसंती दिली आहे. दरवर्षी साधारणत: मृग नक्षत्रात पाऊस येऊन साधारणत: १५ ते २0 जून दरम्यान पेरणीला सुरुवात होत असते; मात्र यंदा मोसमी पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या उशिरा झाल्या. पश्‍चिम वर्‍हाडात यावर्षी सुमारे ८ लाख ३७ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. यामध्ये प्रारंभी सोयाबीन बियाण्याची मोठी परवड झाली. यात जवळपास ५0 टक्के सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांनी भरघोस उत्पन्नाच्या आशेपोटी ह्यलखपतीह्ण या वाणाची पेरणी केली; परंतु सोयाबीनचे ह्यलखपतीह्ण वाणाचे बियाणे ह्यनॉनफर्टाईलह्ण निघाल्याने शेतकर्‍यांचे स्वप्न धुळीस मिळाले. तसेच मध्यंतरी सोयाबीन िपकाला अपुर्‍या पावसाचा फटका बसला. त्या पाठोपाठ सोयाबीन पिकावर ह्यस्पोडोप्टेरा लिट्यूराह्ण या भयावह किडीचे आक्रमण झाले; तसेच शेंगांना फळधारणेपूर्वीच करपा, यलो मोझ्ॉक यासारख्या बुरशीजन्य रोगानेही ग्रासले. यामुळे सोयाबीन पीक धोक्यात सापडले असून, शेतकरी वर्गाची चिंताही वाढली आहे.