शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

महामानवाच्या गावाचा होणार कायापालट !

By admin | Updated: April 14, 2016 01:19 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे आता कात टाकू लागले आहे. हे गाव खासदार अमर साबळे यांनी दत्तक घेतले आहे. या गावाचा तब्बल ३६९ कोटींचा विकास आराखडा तयार

- शिवाजी गोरे, दापोली (जि. रत्नागिरी)महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे आता कात टाकू लागले आहे. हे गाव खासदार अमर साबळे यांनी दत्तक घेतले आहे. या गावाचा तब्बल ३६९ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. ६५ कि. मी. अंतराचा वाढीव मार्ग उभारून आंबडवे गाव महामार्गाला जोडण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केला आहे.महामानवाच्या गावात नतमस्तक होण्यासाठी लाखो बौद्ध बांधव दरवर्षी आंबडवेत येतात. मात्र, या ठिकाणी पायाभूत सुविधा नसल्याने त्यांचे हाल होतात. आता या गावाची उपेक्षा दूर होण्याची वेळ आली असून विकास आराखड्यानुसार कामे होतील, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. आदर्श संसद ग्राम योजनेंतर्गत या गावाची निवड झाल्यानंतर या गावाचा विकास आराखडा बनविण्यात आला. ३६९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यात भव्य स्मारक, शिल्पसृष्टी, विपश्यना केंद्र, वाचनालय, विश्रामगृह, सुलभ शौचालय, सुसज्ज रस्ते, मुबलक पाणी, आरोग्य केंद्र, शाळा, कॉलेज, बँक, क्रीडा संकुलचा समावेश आहे. त्यासाठी जयंती आयोजन समिती यापूर्वीच स्थापन झाली आहे. जयंतीनिमित्त पंचसूत्रीचा विकास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पंचसूत्रीमध्ये आंबडवे गावाचा समावेश आहे. रमाई यांच्या गावात विकासकामे सुरूमहामानव बाबासाहेबांची माता रमाई यांचे माहेर वणंद. या वणंद गावाचा ४० कोटी रुपयांचा विकास आराखडाही सरकारने तयार केला आहे. आमदार भाई गिरकर यांनी हे गाव दत्तक घेतले असून, प्रत्यक्ष विकासकामाला सुरुवात झाली आहे. दापोली ते वणंद रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.‘लोकमत’कडून सातत्याने पाठपुरावामोठ्यांची छोटी गावे या मालिकेतून ‘लोकमत’ने आंबडवे आणि वणंद या दोन गावांकडे होत असलेल्या दुर्लक्षावर प्रकाश टाकला होता. त्याचा सातत्याने पाठपुरावा करणारी वृत्ते ‘लोकमत’ने दिली. त्यामुळेच या गावांमधील कामांना गती आली आहे.