शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

‘मा. गो. वैद्यांचे वय औषधाच्या गोळ्या खाण्याचे’

By admin | Updated: April 11, 2016 02:57 IST

‘महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याची भाषा करणारे मा. गो. वैद्य मराठी माणसाच्या मनातून उतरलेलेच आहेत. त्यामुळे कुणी पिस्तूल झाडण्याची गरज नाही

मुंबई : ‘महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याची भाषा करणारे मा. गो. वैद्य मराठी माणसाच्या मनातून उतरलेलेच आहेत. त्यामुळे कुणी पिस्तूल झाडण्याची गरज नाही. तसेही मा. गो. वैद्यांचे वय आता बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा औषधाच्या गोळ्या घेण्याचे झाले आहे. याचे भान त्यांनी ठेवावे,’ असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हाणला आहे. ‘पृथ्वीपासून स्वतंत्र व्हायची वेळ आली, तरी वेगळा विदर्भ मागतायत,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत मा. गो. वैद्यांवर टीका केली होती. मा. गो. वैद्य यांनीही राज ठाकरेंनी मारेकऱ्यांकरवी माझी हत्या घडविली नाही तर शंभरी पार करेन, असे सांगत पलटवार केला होता. रविवारी मनसेने प्रसिद्धी पत्रकातून मा. गो. वैद्य यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. भाषा, संस्कृती, लोकभावनेच्या आधारावर देशात राज्यांची निर्मिती करण्यात आली. प्रशासकीय काम अथवा लोकसंख्यचे गणित यामागे नव्हते. ५० लाख लोकसंख्येचे राज्य निर्माण करून महापालिकांचे संघराज्य करायचे आहे का? राज्ये सोयीसाठी लहान करा म्हणणारे वैद्य उद्या देश मोठा असल्याने लोकांच्या सोयीसाठी तो लहान करा, अशी मागणी करणार का, असा सवाल मनसे प्रवक्ता अनिल शिदोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.