शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

‘मा. गो. वैद्यांचे वय औषधाच्या गोळ्या खाण्याचे’

By admin | Updated: April 11, 2016 02:57 IST

‘महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याची भाषा करणारे मा. गो. वैद्य मराठी माणसाच्या मनातून उतरलेलेच आहेत. त्यामुळे कुणी पिस्तूल झाडण्याची गरज नाही

मुंबई : ‘महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याची भाषा करणारे मा. गो. वैद्य मराठी माणसाच्या मनातून उतरलेलेच आहेत. त्यामुळे कुणी पिस्तूल झाडण्याची गरज नाही. तसेही मा. गो. वैद्यांचे वय आता बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा औषधाच्या गोळ्या घेण्याचे झाले आहे. याचे भान त्यांनी ठेवावे,’ असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हाणला आहे. ‘पृथ्वीपासून स्वतंत्र व्हायची वेळ आली, तरी वेगळा विदर्भ मागतायत,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत मा. गो. वैद्यांवर टीका केली होती. मा. गो. वैद्य यांनीही राज ठाकरेंनी मारेकऱ्यांकरवी माझी हत्या घडविली नाही तर शंभरी पार करेन, असे सांगत पलटवार केला होता. रविवारी मनसेने प्रसिद्धी पत्रकातून मा. गो. वैद्य यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. भाषा, संस्कृती, लोकभावनेच्या आधारावर देशात राज्यांची निर्मिती करण्यात आली. प्रशासकीय काम अथवा लोकसंख्यचे गणित यामागे नव्हते. ५० लाख लोकसंख्येचे राज्य निर्माण करून महापालिकांचे संघराज्य करायचे आहे का? राज्ये सोयीसाठी लहान करा म्हणणारे वैद्य उद्या देश मोठा असल्याने लोकांच्या सोयीसाठी तो लहान करा, अशी मागणी करणार का, असा सवाल मनसे प्रवक्ता अनिल शिदोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.