शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

दुर्गम भागांतील फेऱ्यांमुळे तोटा

By admin | Updated: October 9, 2015 01:31 IST

‘गाव तेथे एसटी’ अशी संकल्पना रावबत एसटी महामंडळाकडून दुर्गम भागातही बससेवा दिली जाते. या सेवेमुळे मात्र महामंडळाला मोठा फटका बसत असून वर्षाला तब्बल ५७३

मुंबई : ‘गाव तेथे एसटी’ अशी संकल्पना रावबत एसटी महामंडळाकडून दुर्गम भागातही बससेवा दिली जाते. या सेवेमुळे मात्र महामंडळाला मोठा फटका बसत असून वर्षाला तब्बल ५७३ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. मागणीनुसार या फेऱ्या चालवत असल्यामुळे एसटीकडून त्या बंद करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. राज्यात एसटीच्या दररोज ९२ हजार फेऱ्या धावतात. यातील २९ हजार ४00 फेऱ्या या कमी उत्पन्नाच्या असून, त्यामुळे महामंडळाला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. प्रवासी नसतानाही दुर्गम भागात ही सेवा देताना दरवर्षी तोटा एसटीला होतो.प्रवासी कमी असल्याने दुर्गम भागात चालणाऱ्या एसटीच्या फेऱ्याही तोट्यात जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. एसटीचे तोट्यातील मार्गांची माहीती एसटी महामंडळाकडून सार्वजनिक उपक्रम समितीला दोन ते तीन महिन्यांत सादर केली जाणार आहे. हे मार्ग खासगी वाहतूकदारांना देण्याचा विचार शासनाकडून केला जात आहे. लांब पल्ल्यांचे तोट्यातील मार्ग कोणते याची माहिती एसटीकडून मिळविण्यात येत आहे. खासगी वाहतूकदारांकडून हेच मार्ग वापरले जातील. दुर्गम भागातील आणि कमी अंतराचे मार्ग त्यांना फायदेशीर ठरणारे नाहीत, असे सांगण्यात आले. प्रवाशांची संख्या घटलीराज्यात एसटीच्या १७ हजार बस असून, वर्षाला ६७ ते ६८ लाख प्रवासी यामधून प्रवास करतात. गेल्या वर्षभरात एसटीचे ११ कोटी प्रवासी कमी झाले आहेत. २0१३-१४ मध्ये २५६ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. हाच प्रवास २0१४-१५ मध्ये फक्त २४५ कोटी प्रवाशांनी केला आहे.