शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

दुर्गम भागांतील फेऱ्यांमुळे तोटा

By admin | Updated: October 9, 2015 01:31 IST

‘गाव तेथे एसटी’ अशी संकल्पना रावबत एसटी महामंडळाकडून दुर्गम भागातही बससेवा दिली जाते. या सेवेमुळे मात्र महामंडळाला मोठा फटका बसत असून वर्षाला तब्बल ५७३

मुंबई : ‘गाव तेथे एसटी’ अशी संकल्पना रावबत एसटी महामंडळाकडून दुर्गम भागातही बससेवा दिली जाते. या सेवेमुळे मात्र महामंडळाला मोठा फटका बसत असून वर्षाला तब्बल ५७३ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. मागणीनुसार या फेऱ्या चालवत असल्यामुळे एसटीकडून त्या बंद करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. राज्यात एसटीच्या दररोज ९२ हजार फेऱ्या धावतात. यातील २९ हजार ४00 फेऱ्या या कमी उत्पन्नाच्या असून, त्यामुळे महामंडळाला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. प्रवासी नसतानाही दुर्गम भागात ही सेवा देताना दरवर्षी तोटा एसटीला होतो.प्रवासी कमी असल्याने दुर्गम भागात चालणाऱ्या एसटीच्या फेऱ्याही तोट्यात जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. एसटीचे तोट्यातील मार्गांची माहीती एसटी महामंडळाकडून सार्वजनिक उपक्रम समितीला दोन ते तीन महिन्यांत सादर केली जाणार आहे. हे मार्ग खासगी वाहतूकदारांना देण्याचा विचार शासनाकडून केला जात आहे. लांब पल्ल्यांचे तोट्यातील मार्ग कोणते याची माहिती एसटीकडून मिळविण्यात येत आहे. खासगी वाहतूकदारांकडून हेच मार्ग वापरले जातील. दुर्गम भागातील आणि कमी अंतराचे मार्ग त्यांना फायदेशीर ठरणारे नाहीत, असे सांगण्यात आले. प्रवाशांची संख्या घटलीराज्यात एसटीच्या १७ हजार बस असून, वर्षाला ६७ ते ६८ लाख प्रवासी यामधून प्रवास करतात. गेल्या वर्षभरात एसटीचे ११ कोटी प्रवासी कमी झाले आहेत. २0१३-१४ मध्ये २५६ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. हाच प्रवास २0१४-१५ मध्ये फक्त २४५ कोटी प्रवाशांनी केला आहे.