शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रेल्वे तिकिटांवर आता तोट्याचा उल्लेख

By admin | Updated: June 20, 2016 03:56 IST

रेल्वेला तोटा सहन करावा लागत असल्याने त्याची माहिती प्रवाशांना मिळावी, यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक अजब निर्णय घेतला आहे.

मुंबई : रेल्वेला तोटा सहन करावा लागत असल्याने त्याची माहिती प्रवाशांना मिळावी, यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक अजब निर्णय घेतला आहे. उपनगरीय लोकल तिकिटांवर आणि मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांवर तोट्याचा उल्लेख करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेकडून त्याची तीन दिवसांपासून अंमलबजावणी केली जात आहे. लोकल चालविताना रेल्वेला बराच तोटा सहन करावा लागत आहे. उत्पन्न मिळत नसल्याने प्रवाशांना सुविधा उपलब्ध करायचा तरी कशा असा प्रश्न उपस्थित करतानाच तिकिटांचा दर वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने सांगण्यात येते. तिकिटांचे दर वाढविण्याचा निर्णय घेताच, प्रवाशांकडून त्या विरोधात ओरड केली जाते. मात्र, सबसिडीमुळे स्वस्त होणारा प्रवास त्यातच तिकिटांच्या किमतीत वाढ न केल्याने नुकसान रेल्वेला सहन करावे लागते. सध्या ३६ टक्के इतका महसूल रेल्वेला मिळत असून, त्यामुळे उपनगरीय सेवेवरील तोटा हा ६४ टक्के इतका मोठ्या प्रमाणात असल्याचे पश्चिम रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)