शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

स्थानिक निवडणुकांत ताकद दिसली

By admin | Updated: July 7, 2015 03:04 IST

राज्य मंत्रिमंडळात व महामंडळावरील नियुक्त्यांमध्ये रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला पाच टक्के वाटा देण्याची मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळात व महामंडळावरील नियुक्त्यांमध्ये रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला पाच टक्के वाटा देण्याची मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली. भाजपा व शिवसेनेची ताकद काय आहे ते वसई व भंडारा-गोंदियामधील निवडणुकीत दिसले, असा टोलाही आठवले यांनी लगावला.रिपाइंच्या कार्यकारिणीची बैठक नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. आठवले म्हणाले की, मंत्रिमंडळ व महामंडळांबरोबर जिल्हा समित्यांमध्ये रिपाइंला स्थान दिले पाहिजे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत येत असून, त्या वेळी आपण त्यांची भेट घेऊन त्यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देणार आहे. मात्र महायुतीमधून बाहेर पडण्याचा विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती दिनी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी सामाजिक समरसता अभियान राबवण्याचा निर्णय  घेतला आहे. अभियानातील समरसता या शब्दाला रिपाइंचा आक्षेप  असून, त्याऐवजी समता या शब्दाचा वापर करावा, अशी मागणी मोदी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)