शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

स्थानिक निवडणुकांत ताकद दिसली

By admin | Updated: July 7, 2015 03:04 IST

राज्य मंत्रिमंडळात व महामंडळावरील नियुक्त्यांमध्ये रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला पाच टक्के वाटा देण्याची मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळात व महामंडळावरील नियुक्त्यांमध्ये रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला पाच टक्के वाटा देण्याची मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली. भाजपा व शिवसेनेची ताकद काय आहे ते वसई व भंडारा-गोंदियामधील निवडणुकीत दिसले, असा टोलाही आठवले यांनी लगावला.रिपाइंच्या कार्यकारिणीची बैठक नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. आठवले म्हणाले की, मंत्रिमंडळ व महामंडळांबरोबर जिल्हा समित्यांमध्ये रिपाइंला स्थान दिले पाहिजे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत येत असून, त्या वेळी आपण त्यांची भेट घेऊन त्यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देणार आहे. मात्र महायुतीमधून बाहेर पडण्याचा विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती दिनी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी सामाजिक समरसता अभियान राबवण्याचा निर्णय  घेतला आहे. अभियानातील समरसता या शब्दाला रिपाइंचा आक्षेप  असून, त्याऐवजी समता या शब्दाचा वापर करावा, अशी मागणी मोदी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)